शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

पंचवीस किलोचे ओझे घेऊन ध्येयवेडा तरूण ५० किमीपर्यंत धावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 20:32 IST

ऐकावे ते नवलच....: साडेनऊ तासात केली मोहीम पूर्ण

शिरसोली : शिरसोली येथून सकाळी पाठीवर २५ किलोचे वजन घेऊन जळगाव ते पाचोरा हे अंतर पन्नास किलोमीटर पळत गाठायचे, या ध्येयाने पछाडलेल्या तरुणाला पाहण्यासाठी शिरसोलीमध्ये एकच गर्दी झाली. त्याने हे अंतर अवघ्या साडेनऊ तासात पूर्ण केले.आपले ध्येय कोणतेही असो, ते गाठण्यासाठी चिकाटी अन् जिद्द आवश्यक असते. याचा प्रत्यय शिरसोलीकरांना रविवारी आला. जळगाव ते पाचोरा पन्नास किलोमीटरचे अंतर पाठीवर २५ किलो वजन घेऊन धावण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या एका युवकाची. राहुल पाटील असे या युवकाचे नाव. वय अवघे २४ वर्षे! जळगाव येथील एका जिममध्ये तो प्रशिक्षक म्हणून काम करतो. त्याने जळगाव येथील डी. एस. पी. चौकापासून ते पाचोरा हे पन्नास किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सकाळी सात वाजता सुरुवात केली. सायंकाळी साडेचार वाजता तो पाचोरा येथे पोहचला.यावेळी रस्त्यात वडली ते सामनेर या आठ किमी अंतरात पाऊसही सुरु होता. तरीदेखील त्याने पळणे थांबविले नाही. यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थांनी त्याचे स्वागत करून त्याचा उत्साह वाढविला. मित्र रुपेश परदेशी, राहुल पाटील व राकेश आहिरे यांनी त्याला मदत केली.आर्मीचे जवान पाठीवर ५० किलोचे वजन घेवून डोंगर पठारावर धावू शकतात तर आपण का नाही पंचवीस किलोचे वजन घेवून ५० किमीचे अंतर पळू शकत? यासाठी मी ५० किलोमीटर पळण्याचा चंग बांधला आणि ग्रामस्थ व मित्रांच्या मदतीने हे अंतर सात तासात पूर्ण केले.-राहुल पाटील

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव