शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

‘सीए’चा पल्ला गाठायचा आहे - प्रांजल सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:58 IST

नियमित अभ्यासाने तणाव जाणवला नाही

जळगाव : बारावीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे आई-वडीलांसह शिक्षकांनाही मोठा आनंद झाला असून मला सीए व्हायचे आहे़ त्यासाठी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून माझे स्वप्न पूर्ण करायचे आहे, अशी प्रतिक्रिया प्रांजल विलास सोनवणे या विद्यार्थिनीने ‘लोकमत’शी बोलताना दिली़बारावीचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला़ त्यात मू़जे़ महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रांजल सोनवणे ही ९६ टक्के गुण मिळविले. त्यानिमित्ताने ‘लोकमत’ने तिच्याशी संवाद साधला असता तिने अनुभव सांगितले़बारावीचे वर्ष असल्यामुळे नियमित अभ्यास करायची़ त्यामुळे मी परीक्षा काळातही कुठलेही मानसिक दडपण घेतलेले नव्हते़ जे अभ्यासाचे नियोजन ठरले त्याचप्रमाणे अभ्यास करायची़ सुमारे पाच ते सहा तास अभ्यास व्हायचा़ अभ्यासासाठी काही अडचणी आल्यास महाविद्यालयातील शिक्षक तसेच आई व वडील देखील मदत करायचे़ आणि त्या मदतीमुळे मला यश संपादन करता आले आहे़पदवीपर्यंतचे शिक्षण सातवीत असतानाच पूर्णमला सीए व्हायचे असून त्यासाठी आतापासून तयारीला लागली आहे़ १६ जून रोजी सीपीटीची परीक्षा आहे़ आता त्याचा अभ्यास देखील सुरू आहे़ तसेच मी अबॅकसच्या ११ लेव्हल सुध्दा उत्तीर्ण केल्या आहेत़ एकाप्रकारे मी माझे पदवी पर्यंतचे शिक्षण हे सातवीत असताना पूर्ण केले आहे, असे म्हणता येईल, असेहीप्रांजल म्हणाली़

टॅग्स :Jalgaonजळगाव