शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

पैसे न भरता रेल्वे प्रवासाचे तिकीट बूक करणे आता शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 01:12 IST

जास्तीत जास्त प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करावा यासाठी आता तुमच्याकडे पैसे नसले तरीही रेल्वे प्रवासाचे तिकीट बूक करता येणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने ‘ई-पे लेटर’ (ई-पे लेटर) ही नवीन योजना प्रवाशांसाठी आणली आहे.

ठळक मुद्देसंडे हटके बातमीआयआरसीटीसीची अद्ययावत नवीन ई-पे लेटर योजना प्रवाशांसाठी सुरू१४ दिवसांनी प्रवाशाला भरावे लागणार पैसे

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : जास्तीत जास्त प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करावा यासाठी आता तुमच्याकडे पैसे नसले तरीही रेल्वे प्रवासाचे तिकीट बूक करता येणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने ‘ई-पे लेटर’ (ई-पे लेटर) ही नवीन योजना प्रवाशांसाठी आणली आहे. यायोजनेत मात्र तिकीट बूक झाल्यानंतर १४ दिवसांनी प्रवाशाला पैसे भरावे लागणार आहेत.असे करा तिकीट बूकआयआरसीटीसीमध्ये नवीन अकाऊंट तयार करा किंवा आधीचे अकाऊंट असेल तर लॉग इन करा. जे तिकीट बूक करायचे आहे त्याविषयी डिटेल्स भरा. तुमच्या सोयीनुसार ट्रेन निवडा आणि नंतर बूूक नाऊवर क्लिक करा. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला प्रवासाचा तपशील आणि कॅपचा कोड भरावं लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर पुढच्या बटनावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल. त्यात तुम्ही डेबिट, क्रेडिट, भीम अ‍ॅपचे डिटेल्स भरा. त्यानंतर ई-पे लेटरचे आॅप्शन मिळेल. त्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ई-पे लेटरवर रजिस्ट्रेशन करा. त्यासाठी तुम्हाला डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.ई-पे लेटर.इन जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर बिल पेमेंटच आॅप्शन येईल. तो सिलेक्ट केल्यावर प्रवासाचे तिकीट मिळेल.ई-पेमेंट योजनाया योजनेसाठी अर्थशास्त्र प्रायव्हेट लिमिटेडचा पायलट प्रोजेक्ट मदत करेल. योजनेत आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर पैसे न भरता आॅनलाईन तिकीट बूक करता येईल. त्याचं पेमेंट १४ दिवसांनंतर करावे लागेल. या सेवेचा फायदा घेणाऱ्या ग्राहकांना पेमेंट करताना ३.५ टक्के चार्ज द्यावा लागेल. १४ दिवसांच्या आत पेमेंट करत असाल, तर जास्त व्याज द्यावं लागणार नाही. तुम्ही वेळेवर पैसे भरलेत तर तुमची क्रेडिट लिमिटही वाढेल.तिकीट बुक झाल्यानंतर १४ दिवसांनंतरही तुम्ही पेमेंट केलं नाहीत, तर तिकिटाच्या किमतीवर व्याज घेतलं जाईल. त्याहून जास्त उशीर केलात तर तुमचं अकाऊंट रद्द होऊ शकतं.ई-पे सेवा या सेवेचा फायदा तुम्ही तुमच्या आयआरसीटीसी अकाऊंटवरून घेऊ शकता. तुम्ही घेतलेल्या तिकिटाची किंमत तुमच्या क्रेडिटमध्ये असायला हवी आणि ठरलेल्या वेळेत पेमेंट व्हायला हवं. तुम्ही पेमेंट करायला उशीर केलात तर तुमचं क्रेडिट कमी होईल. यानंतर तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही, अशी ही योजना आहे. मात्र या योजनेत सहभागी होताना तुमच्याजवळ पैसे नसले तरी पुढील प्रवासासाठी तुम्ही आरक्षित तिकीट बूक करू शकणार आहात.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ