शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

बौद्ध धर्मात स्त्री आणि पुरुषाला समान दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 11:59 IST

अज्ञान आणि हिंसा बुद्धधम्माच्या विरोधी आहे़

अज्ञान आणि हिंसा बुद्धधम्माच्या विरोधी आहे़ प्रसेनजित राजाची गोष्ट बघा... एकदा राजा बुद्धासोबत धम्मावर चर्चा करीत होते़ एवढ्यात महालातून एक दूत आला़ त्यांनी राजांच्या कानात सांगितलं की प्रमुख राणी मल्लिकाने एका पुत्रीला जन्म दिला आहे़ राजा हे ऐकून दु:खी झाला़ बुद्धांनी विचारले काय झाले? तुझा चेहरा असा का नाराज झाला़? तेव्हा बुद्धांनी पुढील प्रमाणे उपदेश दिला़ बौद्ध म्हणतात काही स्त्रिया खरोखरच पुरूषांपेक्षा योग्य आणि सुंदर असतात़ त्या आपल्या सासुला आदर्श मानतात आणि स्वत:ही पवित्र असतात़ हे राजा अशी स्त्री महाकुलीन पत्नी बनून, एक श्रेष्ठ मुलाला जन्म देईल, जो पुढे जगात एका जगात एका प्रमुख देशाचा राजा बनेल़ राजाला बुद्धवचन ऐकून गहिवरून आलं आणि त्याच्या राणी आणि कन्येचा स्वीकार केला़हे उच्च स्थानाची बुद्धांची शिकवण आहे़ परंतु आजही मुलींचा जन्म हा आनंदी मानला जात नाही़ जर त्या ठिकाणी मुलगा झाला तर आनंदाला पारावर नसतो़ सर्वोच्च आनंद म्हणजे मुलाचा जन्म अशी आजही भावना आहे़ मनुष्याची उत्पत्ती प्राकृतिक विकासाच्या प्रक्रियेद्वारे झालेली आहे़ या जगात गौतम बुद्धांनी सर्वप्रथम प्राकृतिक नियमांचा उल्लेख केला आहे़ पुरूष असो वा स्त्री जेव्हा मृत्यू येतो तेव्हा त्याला कोणीही वाचवू शकत नाही़बौद्ध धर्मात स्त्री आणि पुरूषाला समान दर्जा आहे़ बौद्ध कालीन शिक्षणामध्ये स्त्री आणि पुरूष हे दोन्ही सारखे आहेत़ बौद्ध धम्म हा प्राकृतिक विलक्षणतेच्या विश्लेषणावर आधारीत असल्या कारणाने स्त्री आणि पुरूष हे दोन्ही सारखे आहेत़ स्त्री आणि पुरूष यांना भिक्कू म्हणूननच संबोधले जाते़ बौद्ध संस्कृतीतील स्त्रिया खेमा, मगध नरेश बिंबिसार राजाची राणी असो, सम्राट अशोक यांची कन्या संघमित्रा, गणिका असलेली आम्रपाली या सगळ्या स्त्रिया सारख्याच़ स्त्री शिक्षणासाठी अनेक समाज सुधारकांनी प्रयत्न केला़ आजही शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते़ सदगुण, प्रेम, स्रेह ही क्षणिक नाही तर अनंत काळासाठी असावे. स्त्री ही सदाचाराची ठेव आहे़ उदारता हे स्त्रीचे औषधं आहे़मी कामवासनेच्या दुराचारापासून अलिप्त रहाण्याची शिकवण ग्रहण करतो़ मी परस्त्रीकडे वाईट दृष्टीकोनाने बघणार नाही़ अशी बुद्धांची शिकवण धम्मपदात आहे़स्वत:च्या शरीरावरती संयम उत्तम आहे़ वाणीचा संयम उत्तम आहे़ सर्व इंद्रियांचा संयम उत्तम आहे़ सर्व प्रकारे संयमित असण्यामुळे भिक्खु सर्व दु:खातून मुक्त होतो़ हे धम्मपदात असलेले वचन सर्व भिक्खु संघाला उपदेशून आहे़ स्त्रियांना वेगळे आणि पुरूषांना वेगळे असे काही नाही़- सरोजिनी गांजरे- लभाणे, जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव