शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

धरणगावात संभाजी बिग्रेडच्या पदाधिकाऱ्यांकडून बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 18:18 IST

मोबाईल नेटवर्कसाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अवघ्या दोन तासांत सेवा सुरळीत

ठळक मुद्देधरणगाव तालुक्यातील बीएसएनएलची सेवा विस्कळीतसंभाजी बिग्रेडच्या पदाधिकाऱ्यांनी घातला घेरावआंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सेवा सुरळीत

आॅनलाईन लोकमतधरणगाव,दि.१६ : शहरासह तालुक्यातील बीएसएनएल मोबाईल चे नेटवर्क २४ तासापासून बंद असल्याने संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी दूरसंचार विभागाच्या कार्यालयात येत सबडिव्हीजनल अभियंता महाजन यांना गुरुवारी घेराव घातला. दोन तासाच्या आत सेवा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर तत्काळ दुरुस्तीचे काम करुन सेवा सुरळीत करण्यात आली.धरणगाव तालुक्यात बीएसएनएल मोबाईल नेटवर्कबाबत ग्राहकांच्या तक्रारी आहेत. वारंवार तक्रारी करुन देखील समस्येचे निवारण होत नसल्याने ग्राहक अन्य मोबाईल कंपनीकडे जात आहेत. बुधवार १५ रोजी दुपारी २ वाजेपासून बीएसएनएल ची सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहक हैराण झाले होते. संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष गोपाळ पाटील, शहर अध्यक्ष त्र्यंबक पाटील,कार्याध्यक्ष राकेश पाटील, सचिव राहूल पाटील, सहसचिव मेघराज पाटील, शहर उपाध्यक्ष तुषार पाटील, चेतन शिंपी, अविनाश चौधरी, गोलू पाटील, गोकूळ पाटील, दीपक चौधरी यांनी बीएसएनएल चे अभियंता महाजन यांच्या कार्यालयात येत घेराव घातला. सेवा बंद झाल्याबद्दल जाब विचारत दोन तासात सेवा सुरु न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्यामुळे बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर काम करीत १६ रोजी सेवा सुरळीत केली.

टॅग्स :BSNLबीएसएनएलDharangaonधरणगावMobileमोबाइल