शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर बोंड अळीचेही आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 17:17 IST

दुष्काळात तेरावा महिना : विहिरी व नाले कोरडेच

लोकमत न्यूज नेटवर्कमहिंदळे, ता. भडगाव: परिसरावर पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच आभाळमाया दमदार बरसलीच नाही. परिसरात पावसाची सुरुवातच तुरळक झाली. त्यामुळे पेरणीही उशिरा झाली. काही शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर उन्हाळी कपाशी लागवड केली होती. पिकेही जोमदार होती. परंतु अचानक परिसरात कपाशी पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण झाले व माल पक्व होण्याच्या काळातच कपाशी लाल पडायला लागली आहे. या लाल्या व बोंड अळीच्या प्रादुभार्वामुळे शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना आल्यासारखे झाले आहे. कृषी विभागाकडून योग्य ते मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.शेतकºयांनी पिकांसाठी मोठा खर्च केला आहे. परंतु कपाशीच्या माल पक्व होण्यास सुरुवात होत असतांना वातावरणाच्या बदलामुळे कपाशी पिकावर बोंड अळीचा वाढता प्रादुर्भाव होत फुल पाती गडून पडली आहेत. परिणामी झाडांवर फुलपाती कमी व पानेच जास्त दिसत आहेत. आता अचानक उन्हाची तीव्रता व वातावरणात बदल झाल्यामुळे कपाशी पिके लाल पडण्यास सुरुवात झाली आहे.झाडावर पाहिजे तेवढा माल पक्व झाला नसल्यामुळे अचानक आलेल्या या आस्मानी संकटामुळे शेतकरी पार खचला आहे. पिकांसाठी केलेला खर्चही निघणे आता मुश्किल झाले आहे.परिसरात पावसाळा संपण्याच्या मार्गांवर आहे. पण अजूनही दमदार पाऊस आलाच नाही. त्यामुळे परिसरातील पाझर तलाव, केटीवेअर, नाले, विहिरी अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे.परंतु विहिरीत पाण्याचा साठाच नसल्यामुळे पिकांना पाणी द्यायचे कसे या विवनचनेत शेतकरी सापडला आहे.