शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

बिबटय़ाच्या हल्यात ठार झालेल्या वरखेडे येथील महिलेचा मृतदेह पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 12:15 IST

प्रशासनाला धरले धारेवर : उपाययोजनांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

ठळक मुद्देउपाययोजनांचे अश्वासनग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 16 - बुधवारी वरखेडे येथील दीपाली नारायण जगताप ही 25 वर्षीय महिला नरभक्षक बिबटय़ाच्या हल्ल्यात ठार झाली. गुरुवारी सकाळी 10 वाजता  तिचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकत्र्यांनी प्रशासनाला जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. बिबटय़ाचा बंदोबस्त कधी करणार? अजून किती बळी घेणार? भारनियमन बंद करणार की नाही ? अशा प्रश्नांचा भडीमार केला. यामुळे तहसील कार्यालय परिसरात कार्यकत्र्यांची मोठी गर्दी झाली होती. कार्यकत्र्यांनी ठिय्या देऊन वानविभागाला जाब विचारला. बिबटय़ाला जेरबंद केल्याशिवाय मृतदेह येथून हलविणार नाही. अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी चाळीसगाव वन्यजीव विभागाचे परिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रय} केला. ठोस अश्वासन द्या, बिबटय़ाला जेरबंद करा. या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम होते. बिबटय़ाच्या हल्ल्यात ठार झालेल्या दीपाली जगताप यांचे नातेवाईक, वरखेडे येथील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, जि.प.सदस्य शशिकांत साळुंखे, प्रमोद पाटील, रामचंद्र जाधव, भगवान पाटील, सूर्यकांत ठाकूर,  पं.स.चे राष्ट्रवादी गटनेते अजय पाटील, दीपक पाटील, जगदीश चौधरी यांच्यासह शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण, अॅड. रोहिदास पाटील, काशिनाथ गायकवाड, संजय ठाकरे,  काँग्रेस (आय)चे तालुकाध्यक्ष अनिल निकम यांच्यासह असंख्य कार्यकत्र्यांनी आंदोलन करुन संतप्त मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या. यावेळी प्रांताधिकारी शरद पवार, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांनी आंदोलकांची बाजू ऐंकून घेऊन कारवाई करण्याचे अश्वासन दिले.उपाययोजनांचे अश्वासनयावेळी प्रांताधिकारी शरद पवार यांनी भ्रमणध्वानीवरुन उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्याशी चर्चा करुन आंदोलकांचे म्हणणे त्यांच्या कानावर घातले. बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वनविभागामार्फत सात पिंजरे, ड्रोन कॅमेरे यासह कर्मचा-यांची कुमक वाढण्याचे ठोस अश्वासन रेड्डी यांनी दिले. वनविभागाचे संजय मोरे यांनी देखील वरखेडे सरपंचांना कारवाई करण्याबाबत लेखी अश्वासन दिल्यानंतर तासाभराने आंदोलन स्थगित करण्यात आले. मृतदेह नातेवाईकांनी अखेर ताब्यात घेतले.