शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

आंतरजिल्ह्याच्या सीमांवर नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:16 IST

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता आंतरजिल्हा सीमांवर नाकाबंदी केली जाणार असल्याची माहिती शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता आंतरजिल्हा सीमांवर नाकाबंदी केली जाणार असल्याची माहिती शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यात कठोर निर्बंध घालून देण्‍यात आले आहेत. त्याअंतर्गत आंतरजिल्ह्यात विनाकारण प्रवास करण्यासदेखील बंदी घातली आहे. त्यामुळे आता सर्व पोलीस ठाणेस्तरावर नाकाबंदीचे नियोजन केले गेले आहे. सोबतच खाजगी वाहनांना अत्यावश्यक कारण वगळता आंतरजिल्ह्यात बंदी असेल. शासकीय व खाजगी बसेसमध्ये पन्नास टक्के क्षमेतेने मुभा देण्‍यात आली आहे. जिल्ह्याच्या महत्त्वाच्या सीमांवरदेखील नाकाबंदी करून कडक तपासणी केली जाणार असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

सर्व स्तरांतून तपास सुरू

कुसुंबा येथील ओम साईनगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांच्या पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दाम्पत्याचा दोरी किंवा साडीने गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती. या प्रकरणा सर्व स्तरांतून तपास केला जात आहे. घरात चोरी झाल्याचेही दिसून येत आहे. त्यातच ओळखीच्या व्यक्तींचीसुद्धा चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांशी बोलताना दिली.