शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

भाजपाच्या मदतीसाठी संघ मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 11:40 IST

सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले सरकारचे कौतुक

ठळक मुद्देजनजाती मेळाव्याचे आयोजन

जळगाव- जिल्ह्यातील धरणगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जनजाती मेळाव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी भाजपा सरकारला संवेदनशील सरकार असे म्हणत सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. यामुळे संघाच्या या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून भाजपाला एक प्रकारे बळच देण्यात आले. यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या मदतीला संघ मैदानात उतरल्याचे चित्र समोर आले आहे.भैय्याजी जोशी हे संघात क्रमांक दोनचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे केलेल्या या कौतुकात गुपितही दडले आहे. सोबत अ.भा.धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले, रा.स्व.संघाचे क्षेत्रप्रमुख बाळासाहेब चौधरी आदी उपस्थित होते.क्रांतीकारक खाज्याजी नाईक स्मृतिसंस्थेतर्फे आयोजित या मेळाव्यास भैय्याजी जोशी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी जोशी यांनी या सरकारने सर्वच योजनांचा लाभ हा तळागाळापर्यंत पोहचवला असल्याने हे आदर्श सरकार असल्याचे सांगत पाठराखण केली.जोशी यांनी क्रांतीकारक खाज्याजी नाईक यांच्या स्वातंत्र लढ्यातील कामगिरीचा तसेच बलिदानाचा उल्लेख केला. एवढेच नाही तर आदिवासी क्रांतीकारकांची तसेच आदिवासींची कामगिरीही स्वातंत्र्य लढ्यात उल्लेखनीय असल्याचे सांगत आपण सर्व मूळ आदिवासीच असल्याचा दाखला दिला. त्यामुळे आदिवासी समाजालाही जवळ करण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून संघाने केला आहे.खाज्याजी नाईक स्मारकाच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी १५ कोटीचा निधी दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी धरणगाव येथील जनजाती मेळाव्यात केली.

टॅग्स :Politicsराजकारण