शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

राज्याचे त्रिभाजन करण्याचा भाजपाचा प्रयत्न - चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 04:40 IST

राज्य शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे प्रश्न सुटत नसल्याने राज्याच्या सीमेवरील जिल्ह्यांना शेजारी राज्यांचे आकर्षण वाढीस लागले आहे.

जळगाव : राज्य शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे प्रश्न सुटत नसल्याने राज्याच्या सीमेवरील जिल्ह्यांना शेजारी राज्यांचे आकर्षण वाढीस लागले आहे. राज्याचे विदर्भ, मराठवाडा व उर्वरीत महाराष्टÑ असे त्रिभाजन करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याने शासन हेतूपूर्वकच हे प्रश्न सोडवत नाही की काय, अशी शंका येत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे सांगितले.पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात केळीचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्याला लागूनच असलेल्या मध्यप्रदेशच्या सीमेवरील शेतकऱ्यांना त्या राज्याकडून १ लाख हेक्टरी मदत दिली जाते. अनेक प्रश्नांबाबत राज्यांच्या सिमेला लागून असलेल्या महाराष्टÑातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शेजारच्या राज्याशी तुलना आता होऊ लागली असून शेजारच्या राज्यात जायचे का? असा विचारया जिल्ह्यांमधून व्हायला लागला आहे. एकेकाळी महाराष्टÑ प्रगतहोता. इतर राज्य आपले अनुकरण करत होते.आता दुर्देवाने आपल्याला इतर राज्यांच्या योजना किती चांगल्या आहेत? त्यांचे अनुकरण करावेसे वाटत आहे. राज्याचे त्रिभाजन करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही ते होऊ देणार नाही.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण