शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

राज्याचे त्रिभाजन करण्याचा भाजपाचा प्रयत्न - चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 04:40 IST

राज्य शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे प्रश्न सुटत नसल्याने राज्याच्या सीमेवरील जिल्ह्यांना शेजारी राज्यांचे आकर्षण वाढीस लागले आहे.

जळगाव : राज्य शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे प्रश्न सुटत नसल्याने राज्याच्या सीमेवरील जिल्ह्यांना शेजारी राज्यांचे आकर्षण वाढीस लागले आहे. राज्याचे विदर्भ, मराठवाडा व उर्वरीत महाराष्टÑ असे त्रिभाजन करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याने शासन हेतूपूर्वकच हे प्रश्न सोडवत नाही की काय, अशी शंका येत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे सांगितले.पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात केळीचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्याला लागूनच असलेल्या मध्यप्रदेशच्या सीमेवरील शेतकऱ्यांना त्या राज्याकडून १ लाख हेक्टरी मदत दिली जाते. अनेक प्रश्नांबाबत राज्यांच्या सिमेला लागून असलेल्या महाराष्टÑातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शेजारच्या राज्याशी तुलना आता होऊ लागली असून शेजारच्या राज्यात जायचे का? असा विचारया जिल्ह्यांमधून व्हायला लागला आहे. एकेकाळी महाराष्टÑ प्रगतहोता. इतर राज्य आपले अनुकरण करत होते.आता दुर्देवाने आपल्याला इतर राज्यांच्या योजना किती चांगल्या आहेत? त्यांचे अनुकरण करावेसे वाटत आहे. राज्याचे त्रिभाजन करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही ते होऊ देणार नाही.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण