शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

पर्यावरण प्रेमींच्या मोठ्या अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:54 IST

अपेक्षा

नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली.उन्मेश पाटील यांची खासदार म्हणून निवड झाली. आम्हा वृक्षप्रेमी पर्यावरण प्रेमी लोकांच्या त्यांच्याकडून फारआहे. तसा खान्देश हा पर्जन्यमानात उत्तम असा प्रदेश होता. बाराही महिने नद्या-नाले, तलाव विहरी तुडूंब भरल्या असत. परंतु गेल्या १० ते १५ वर्षात प्रचंड वृक्षतोड, शहरीकरण, राष्टÑीय महामार्गमुळे दुतर्फा झाडी तोडली गेली व वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन याबाबत प्रचंड शासकीय उदासिनता तर नागरिकांकडे साधन व सामग्रीची कमतरता त्यामुळे फक्त कागदावरच वृक्षरोपण दिसून येते. दरवर्षी त्याच जागेवर वृक्षरोपण होऊन नंतर देखभाल अभावी ती रोपे मरून जातात. उन्मेश पाटील यांनी स्वत: लक्ष घालून आता या वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाला चळवळीचे स्वरूप देऊन पुन्हा खान्देश हिरवागार व संपन्न करावा ही अपेक्षा. त्यांनी जर सामाजिक संस्था, रोटरी, लायन्स, जेसीस, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, ग्रामपंचायत, नगरपालिका, म.न.पालिका, जिल्हा परिषद इ. व त्यांच्या सोबत प्रशासन सामाजिक वनीकरण आणि वनविभाग यांच्या संयुक्तविद्यमाने ५ वर्षाचा एक कलमी कार्यक्रम लावला तर या जिल्ह्याचे तापमान २ ते ३ अंशने कमी होऊ शकते. खासदारांनी वृक्ष लागवडीच्या स्पर्धा लावाव्या. संस्थांना शासनातर्फे मोफत रोपे व पाणी पुरवठा करावा, त्यांना योग्य बक्षीस द्यावे. शकतोवर दाट सावलीची झाडे लावावी. शहरात गेल्या ३० वर्षांपासून वृक्ष लागवडीच्या प्रयत्नात चांगले यशस्वी झालो. प्रशासन, नागरिक, सामाजिक संस्था, व्यक्तींंची उत्तम साथ आहे.- विजय वाणी, पर्यावरण प्रेमी

टॅग्स :Jalgaonजळगाव