शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

वीजेपासून बचावासाठी सावध रहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:29 IST

पावसाळा सुरू होण्यासह विजांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन होण्यास सुरूवात

पावसाळा सुरू होण्यासह विजांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र मोकळ्या जागेत, झाडावर वीज कोसळून त्या ठिकाणी थांबलेल्या नागरिकांचा, गुरांचा मृत्यू झाल्याच्या घटना दरवर्षी घडतात.भारतात वीज कोसळण्यामुळे होणारे जास्तीत जास्त मृत्यू हे शेतावर काम करणाऱ्या लोकांचे असतात. महाराष्टÑात विजेमुळे होणाºया एकूण मृत्यूपैकी ८६ टक्के मृत्यू शेतावर काम करणाºया व्यक्तींचे होतात. त्यामुळे कोसळणाºया विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी काय काळजी घ्यावी, हे समजून घेणे आवश्यक आहे. विजा चमकत असताना आसरा घेण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे बंदिस्त इमारत म्हणजेच ज्याला भिंती, छप्पर, फरशी असेल असे. उदा.घर, शाळा, कार्यालयाची इमारत आदी. तसेच धातूचे बंदिस्त वाहन म्हणजेच चारचाकी वाहन त्यातही टारपोलीनचे छत असलेली वाहने सुरक्षित नाहीत. जेव्हा डोक्यावर गडद काळे ढग जमू लागतात किंवा पहिल्यांदा वादळाचा आवाज येतो, तेव्हाच सुरक्षित आसरा शोधावा. वादळात बहुदा गुरेढोरे, माणसेही झाडाखाली गोळा होतात. आणि विजेच्या एका झटक्यात बळी पडतात. उंच, एकाकी झाडाखाली आसरा घेऊ नका. झाडामुळे कदाचित पाऊस लागणार नाही. मात्र वीज कोसळण्याची शक्यता तिथेच जास्त असते. तसेच मोकळ्या मैदानातही थांबू नका. किंवा अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या इमारतीचा आसरा घेऊ नका. वादळी हवा जाणवताच गुरांना गोठ्यामध्ये किंवा जिथे वीजप्रतिबंधक उपाययोजना असते, अशा सुरक्षित ठिकाणी न्यावे.-नरवीरसिंग रावल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव