शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

केळीच्या आगारात संशोधन केंद्र उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:31 IST

कर्मचाऱ्यांची वाणवा, खते, किटकनाशके यावरही होते संशोधन

जळगाव : १९९१ पासून जळगावातील निमखेडी शिवारात सुरू असलेल्या केळी संशोधन केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रयोगशाळेची मागणी प्रलंबितच असून हे संशोधन केंद्र वर्षानुवर्षे केवळ लागवड व काढणीपर्यंतच्या संशोधनापर्यंतच मर्यादीत राहिले आहे़ या ठिकाणी कर्मचाऱ्यांचीही वाणवा असून केळीच्या आगारातच हे संशोधन केंद्र दुर्लक्षित असल्याने केळी उत्पादकांना दिलासा मिळणार कसा ? हा प्रश्न उपस्थित होत आहे़महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत हे केळी संशोधन केंद्र अनेक वर्षांपासून जिल्ह्यात सुरू आहे़ या ठिकाणी पाच एकरावर केळीसंदर्भातील वाणांवर संशोधन केले जाते़ ९३ वाणांचे या ठिकाणी संकलन करण्यात आले आहे़ यासह खते, किटनाशके यांच्याबाबतीतही संशोधन होते़ यातून शेतकºयांना कसा फायदा होईल, आर्थिक दृष्ट्या शेतकरी कसा मजबूत होईल, याबाबत नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रयोग केले जातात. तसेच रोगांवरील उपाय याबाबत प्रयोगद्वारे माहिती संकलीत केली जाते़साठ वर्षांपासून जिल्ह्यातच केंद्रमहात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेले हे केळी संशोधन केंद्र अनेक ठिकाणाहून स्थलांतरीत होऊन सन १९६१ मध्ये सावदा त्यानंतर सन १९६९ मध्ये यावल व सन १९९१ पासून जळगावात स्थित आहे़ राज्यभरातील केळी लागवडीपैकी जळगावातच ६० ते ७० टक्के लागवड होत असल्याने या ठिकाणीच हे केंद्र आहे़अचानक कमी केले कर्मचारी...उद्यान विद्यावेत्ता प्रा़ एऩ बी़ शेख, कनिष्ठ मृदरसायन शास्त्रज्ञ प्रा़ ए़ आऱ मेढे, कनिष्ठ वनस्पती रोग निदान शास्त्रज्ञ यांच्यासह आऱ आऱ डोभाळ, एम़ आऱ देशमुख, व्ही़ एस़ लंगाटे हे कर्मचारी सध्या या संशोधन केंद्रात कार्यरत आहेत़ २०१४च्या आधी या केंद्रात पुरेसे मनुष्यबळ होते मात्र, अचानक एके दिवशी ई-मेल वर पत्र येऊन येथील कर्मचाºयांना अन्य विभागांमध्ये हलविण्यात आले़ तेव्हापासून या ठिकाणी पाच ते सहाच कर्मचारी कार्यरत आहेत़केळीच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या प्रक्रियांचे संशोधन या केंद्राद्वारे होते़ कुठलेही संशोधन केल्यावर निष्कर्षापर्यंत पोहचत असताना शेतकºयांना आर्थिक फायदा कसा होईल, याचाच विचार अधिक केला जातो़ आदिवासी शेतकºयांना प्रोत्साहन म्हणून नंदुरबार जिल्ह्यात योजनाही राबविल्या जात आहे़ केळीवर प्रक्रिया करण्यासाठी या ठिकाणी प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे़-प्रा़ एऩ बी़ शेख, उद्यान विद्यावेत्ता.

टॅग्स :Jalgaonजळगाव