शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

सद्यस्थितीतही आयुर्वेद प्रभावी - वैद्य पी.एस.चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:38 IST

संशोधन केलेल्या २०० वैद्यांचा गौरव

जळगाव : विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन शोध प्रक्रियेतून आयुर्वेदाचेही स्वरुप अधिकाअधिक प्रभावीपणे जनमानसात स्थान निर्माण करीत असल्याचे मत प्रसिध्द वैद्य पी. एस. चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. या भारतीय चिकित्सा पध्दतीने प्राचीन काळापासून आपल्या वैशिष्टयाने आपले श्रेष्ठत्व आजही टिकवून ठेवल्याचे ते म्हणाले.गेल्या अनेक वर्षांपासून धन्वंतरी जयंती उत्सव साजरे करणारे वैद्य पी.एस.चौधरी यांची धन्वंतरी जयंतीनिमित्त ‘लोकमत’ने भेट घेतली असता, त्यांनी धन्वंतरी जयंती, तसेच त्यामागील भूमिका व कार्य यावर चर्चा केली.४४ वर्षांपूर्वी चौधरी यांनी जोशी पेठेतील बागवान गल्लीत स्वत:च्या दवाखान्यात धन्वतरी जयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात या उत्सवाकडे कोणीच फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे या उत्सवास येणाऱ्यांची संख्या ८ ते १० इतकीच होती, मात्र हळूहळू ही संख्या वाढत गेली. आता ही संख्या २५० च्यावर पोहचली आहे. स्व.वैद्य भालचंद्र शंकर जहागीरदार, स्व.वैद्य मोतीराम तळेले, वैद्य निंबाळकर व वैद्य वर्डीकर अशी नामाकिंत वैद्य मंडळी तेव्हा होती.आयुर्वेदाचा प्रसार करण्याचा प्रयत्नजनसामान्यांमध्ये आयुर्वेदाचा प्रचार व्हावा, दैनंदिन जीवनात सर्वसाधारण लोकांना आरोग्याचे महत्व कळावे या उद्देशानेच धन्वंतरी जयंती उत्सव साजरा केला जात असल्याचे वैद्य चौधरी म्हणाले. यासाठी दरवर्षी विद्वान वैद्यांना बोलावून विविध विषयावर व्याख्यानही घेतले जाते.वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम करणाºयांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी अशा व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. सी.व्ही.त्रिपाठी यांच्या मदतीने अखंडपणे हा उत्सव साजरा करीत असताना जयंत जहागीरदार व नरेंद्र गुजराथी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे चौधरी म्हणाले.उत्कृष्ट कामगिरीमुळे गौरवभारत सरकारने नुकताच धन्वंतरी दिन हा राष्टÑीय आयुर्वेद दिन म्हणून घोषीत केला आहे. त्यामुळे देशातील आयुर्वेद परंपरेला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. सर्व भारतीयांनी आयुर्वेद चिकित्सा पध्दतीचा आपले स्वास्थ व्रत समजून स्विकार केला पाहिजे, असेही मत चौधरी यांनी व्यक्त केले. दरम्यान, आयुर्वेदातील आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामागिरीमुळे पी.एस.चौधरी यांना पुणे येथे खडीवाले वैद्य यांच्याहस्ते ‘वैद्य शंकरदाजी पजे शास्त्री कार्यकर्ता’ या पुरस्काराने १९९१ मध्ये तर धुळे येथे २०१६ मध्ये गौरविण्यात आले आहे.

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव