शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात १४ ऑगस्ट १९४७ रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:21 IST

अमळनेर : स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अमळनेर शहरात ऐतिहासिक दगडी दरवाजावर (अमळनेरची वेस) वर तत्कालीन नगराध्यक्ष ...

अमळनेर : स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अमळनेर शहरात ऐतिहासिक दगडी दरवाजावर (अमळनेरची वेस) वर तत्कालीन नगराध्यक्ष रंगराव आप्पा देशमुख यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. या रम्य आठवणी आजही ताज्याच वाटत आहेत.

क्रांतिकारकांच्या अखंड परिश्रमामुळे अखेर इंग्रजाना भारताला स्वातंत्र्य द्यावे लागले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र होईल असे जाहीर झाले. त्यादिवशी अमावास्या होती; म्हणून मध्यरात्री तिरंगा फडकविण्याचे आदेश आले. त्यावेळी मो. द. ब्रह्मे हे अमळनेर तालुका काँग्रेसचे चिटणीस होते. त्यांच्या हस्ते १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री अमळनेरच्या ऐतिहासिक दगडी दरवाजावर श्रीमंत प्रतापशेटजी, मो. धों. पुसाळकर वकील, शंकर शिंपी, फुलचंद पहाडे, खुशाल यादव, रंगराव देशमुख, हैदरखाँ हयातखाँ पठाण इत्यादी अनेक कार्यकर्ते व हजारो नागरिकांच्या समक्ष स्वातंत्र्याचा पहिला ध्वज फडकविण्यात आला. १५ ऑगस्टला सायंकाळी टाऊन हॉलच्या पटांगणावर नगराध्यक्ष रंगराव देशमुख

यांच्या उपस्थितीत मो. द. ब्रह्मे यांनी नागरिकांना स्वातंत्र्याची शपथ दिली.

नंतरच्या गोवा मुक्ती संग्रामातदेखील अमळनेरने आपला वाटा उचलला आहे. रमेश करमरकर, पूना झगा मराठे, सुकलाल चौधरी, रसिक गांधी, रामनिवास पुरोहित, श्रीनिवास देवरे, शेख हुसेन शेख बशीर अशी अनेक नावे त्याबाबत सांगता येतील.