शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अंतुर्ली शिवारात कडूनिंबाची जिवंत झाडे छाटून नष्ट करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 14:37 IST

कडूनिंबाची जिवंत झाडे छाटून त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

मुनाफ शेखअंतुर्ली, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : शेती शिवारातील कडूनिंबाची जिवंत झाडे छाटून त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वनविभागाने अशा व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मांगणी शेतकऱ्यांनी केली आहे.वायली रस्त्यावरील रीतेश पाटील व प्रकाश खोजे यांच्या शेताच्या बांधावरील कडूनिंबाची सुमारे १५ जिवंत झाडे तोडून नेण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने झाडाला खोडाजवळ कुºहाडीने छाटले आहे. झाडाला जखमी केल्याने ते वाळल्यावर ते घेऊन जाण्याच्या उद्देशाने त्यांंनी असे केले असावे. पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठी शेतकरी शेताच्या बांधावर कडूनिंबाची झाडे लावतात. परंतु काही विध्नसंतोषी लोक जिवंत झाडांची कत्तल करून घेऊन जात असल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Natural Calamityनैसर्गिक आपत्तीMuktainagarमुक्ताईनगर