शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हिरापूर येथे शेतकरी संघटनेचे रोहित्रासाठी आत्मक्लेश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 16:00 IST

हिरापूर (ता. पारोळा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रोहित्र मिळावे, या मागणीसाठी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देरोहित्र जळून दहा दिवस झाले तरीही नवीन राेहित्र नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

पारोळा : जळगाव जिल्ह्यातील हिरापूर (ता. पारोळा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रोहित्र मिळावे, या मागणीसाठी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

रोहित्र जळून जवळजवळ दहा दिवस झाले. शेतकऱ्यांनी तोंडी व निवेदन देऊन मागणी केली. तरी शेतकऱ्यांना रोहित्र मिळत नाही. रोहित्राची मागणी केल्यावर आधी ८० टक्के बिल भरा, तरच रोहित्र मिळेल, असे उत्तर महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून दिले जाते. त्यामुळे दि. २३ रोजी सकाळी १० वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत हिरापूर येथील रोहित्राजवळ आत्मक्‍लेश आंदोलन केले.

यावेळी विठोबा पाटील, मोतीलाल पाटील, जितेंद्र पाटील, भैय्या पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. शाखा अभियंता निसार तडवी यांनी दोन दिवसांत रोहित्र मिळेल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :JalgaonजळगावmahavitaranमहावितरणParolaपारोळा