शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

मनात उत्साही विचार जागवा - शिवानी दीदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 12:12 IST

संकल्पाच्या शक्तीने सकारात्मक वातावरणाची निर्मिती शक्य

आपल्यातील नकारार्थीपणा काढून टाकणे, उत्साही विचार करायला हवा, यासाठी प्रत्येकाने आपल्यात असलेली शक्ती, गुणाकडे लक्ष पुरवावे. बिझी या शब्दामुळे आपल्यातील ऊर्जा निर्माण करण्याची शक्तीच कमी होते, त्यामुळे ‘बिझी’ हा शब्दच काढून टाका, असे प्रतिपादन ब्रम्हकुमारी शिवानी दिदी यांनी केले आहे. शिवानी दिदी सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत, त्यानिमित्त त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ताण- तणाव घालविण्यासाठी उपाययोजनाही सांगितल्या.प्रश्न : आपण नेहमी सांगतात.. स्वत:ला ओळखा म्हणजे नेमके काय?उत्तर : आपण आपल्यातील क्षमता, कमी, कमजोरी ओळखणे आणि त्या उदारपणे स्वीकारणे ही फार मोठी गोष्ट आहे. मी मोठा, माझ्यात काही कमी नाही किंवा मला गुणदोषासहीत स्वत: ला स्विकारणे महत्वाचे असते. खरंतर आपण स्वत:ला स्वीकारत नाही, आपल्यात काय क्षमता आहेत हे आपणासही ज्ञात नसते. परमेश्वराने आपणाला गुण, शक्ती दिलेल्या आहेत, मात्र आपण त्याकडे लक्षच देत नाहीत.प्रश्न : मग माणसामधील ‘स्व’त्व हे कसं वाढतं?उत्तर : आपणास कुणी दुसरे म्हणते की तुमच्यात हे कमी आहे तेव्हा आपणास त्याचा राग येतो कारण आपण मनाने त्या स्विकारलेल्या नसतात. जर आपण अगोदरच्या त्या स्विकारल्यात तर त्यात बदल करुन अर्थात कमजोरी दूर कण्यासाठी जाणवीपूर्वक प्रयत्न आपण करु. अर्थात त्या स्विकारुन त्या दूर केल्यास आपला सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. मी जो काही आहे गुणदोषा सकट मला मान्य आहे आणि जसे माझ्यात गुण आहेत तसेच दुगूर्ण, कमी सुद्धा असेल आणि ती मी दूर केली पाहिजे.प्रश्न : आपण बिझी आहोत, असं कधीच समजायचं नाही, पण त्यामुळे नेमकं काय होतं?उत्तर : आपण असं बोलण्यामुळे आपल्यात सकारात्मक विचार तयार होतात. आपली तब्येत बिघडली तरी आपण म्हणावं की, माझी तब्येत चांगली आहे. हा संकल्प, हा विचार आपल्यात औषधाचं काम करतो. जे दिसतंय, त्याचा विचार नाही करायचा, जे दिसत नाही त्याचा विचार करावा.प्रश्न : पण सकारात्मक विचार केल्याने आपल्यात बदल होतो हे खरं आहे?उत्तर : संकल्पात एक शक्ती असते. कुणीही हा प्रयोग करावा. संकल्पाच्या शक्तीने आपण सकारात्मक वातावरण बनवू शकतो. विचाराने जीवनपद्धती बदलते. त्याचा आरोग्य, नातेसंबंध, प्रकृतीवरही परिणाम जाणवतो.सध्या खूप धावपळीचे जग आहे. तणाव वाढत आहे..यावर उपाय सांगता येतील?आपल्या शब्दकोशात ‘बिझी’ हा शब्दप्रयोग तर नाही ना, हे पाहिले पाहिजे. या शब्दामुळे आपण आपल्यातील ऊर्जा निर्माण करण्याची शक्तीच कमी करतो. कधीपण असे म्हणू नका की मी व्यस्त आहे. माझ्याकडे खूप वेळ आहे असा विचार करा आणि तसेच बोला. जेवढे माझ्याकडे काम आहे, त्यापेक्षा खूप जास्त माझ्याकडे वेळ आहे. वेळेचा सन्मान करा.त्यामुळेच वेळेबरोबर आपलं एक छान नातं तयार होईल. आपला परिवार आणि प्रकृतीसाठी आपण वेळ काढला पाहिजे.शिवानीदीदी ह्या पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रानिक्स इंजिनिअरिंगमध्ये गोल्ड मेडलीस्ट आहेत. २० पेक्षा अधिक वर्षे त्यांनी राजयोग मेडिटेशनमध्ये अभ्यास केला आहे. अध्यात्म हे आपल्या जीवनशैलीला जोडलेले असावे, यासाठी त्या प्रचार आणि प्रचार करीत असतात.माझी तब्येत चांगली आहे, हा संकल्प. हाच विचार आपल्यात औषधाचे काम करतो. जे दिसतयं त्याचा विचार करायचा नाही... - शिवानी दिदी

टॅग्स :Jalgaonजळगाव