शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

अमळनेरच्या नवदुर्गांनी २२ मुलींचे संसार केले उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 15:33 IST

जिल्ह्यातील देहविक्री करणाऱ्या भगिनींना समाजाचा विरोध पत्करून संघटित करून त्यांच्या २२ मुलींचे विवाह करून सन्मानाने जीवन प्रवाहात आणण्याचे काम अमळनेर येथील आधार संस्थेच्या भारती पाटील व रेणु प्रसाद या नवदुर्गांनी केले आहे.

ठळक मुद्देएचआयव्ही संसर्गापासून ८०० बालकांचीही घेतली काळजीविविध दानशूर व्यक्तींचे घेतले सहकार्यकौटुंबिक हिंसाचार, महिलांना कायदेविषयक माहितीचे मार्गदर्शन

अमळनेर : जिल्ह्यातील देहविक्री करणाऱ्या भगिनींना समाजाचा विरोध पत्करून संघटित करून त्यांच्या २२ मुलींचे विवाह करून सन्मानाने जीवन प्रवाहात आणण्याचे काम अमळनेर येथील आधार संस्थेच्या भारती पाटील व रेणु प्रसाद या नवदुर्गांनी केले आहे.शिवाय एचआयव्ही संसर्गित गरोदर मातांचा संसर्ग त्यांच्या बालकांपर्यंत पोहचू नये म्हणून त्यांची तपासणी करून काळजी घेऊन सुमारे ७०० ते ८०० बालकांना संसर्गापासून यशस्वीरीत्या वाचवण्यात यश आले आहे.एचआयव्ही संसर्गित सर्व पुरुष व महिला आणि बालके यांना विहान प्रकल्पाद्वारे समुपदेशन मदत व मार्गदर्शन करून समाजातील विविध दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने एचआयव्ही ही संसर्गित बालकांना आहार पुरवला जातो.यासोबत कौटुंबिक हिंसाचार, महिलांना कायदेविषयक माहितीची असलेली गरज व मोडणारी कुटुंबे पाहून कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र आणि बाल सहाय्य कक्षाची स्थापना केली व २ हजार कुटुंबांची घडी बसवली. देहविक्री करणाºया महिला भारतात जन्मल्या असून त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड नसल्याने त्यांची नागरिक म्हणून ओळख नव्हती. त्यांना समाजाच्या प्रवाहात आणून सर्व शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम आधार संस्थेच्या पदाधिकारी भारती पाटील व रेणु प्रसाद यांनी केले आहे.

टॅग्स :Navratriनवरात्री