शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

अन्नधान्य नियमनमुक्ती परवानगी द्यावी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:41 IST

कोणत्याही बाजार समित्यांमध्ये मार्केट फी हा एक चर्चेचा आणि तेवढाच महत्वाचा विषय

कोणत्याही बाजार समित्यांमध्ये मार्केट फी हा एक चर्चेचा आणि तेवढाच महत्वाचा विषय आहे. बाजार समित्यासांसाठी अन्नधान्य नियमनमुक्तीस परवानगी करण्यास व्यापाऱ्यांना परवानगी द्यावी, यासाठी मध्यंतरी चर्चा सुरु होती. विधानसभेत याविषयी विधेयकही आणण्यात आले होते. केंद्र शासनाचाही असाच प्रयत्न आहे. मात्र मुंबई आणि पुण्याच्या लोकांच्या दबावामुळे या विधेयकावर पुढे काही एक हालचाल होऊ शकली नाही. राज्य सरकारने हा शेतकरी हिताचा हा निर्णय घ्यावा. मध्यंतरी यात सुधारणा करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न होते. या आधी चंद्रकांत पाटील यांच्याकडे पणन खाते होते. अन्नधान्य नियमनमुक्तीविषयी निर्णय घेतला होता. नंतर पाटील यांच्या जागी सुभाष देशमुख आले. त्यांनी विधानसभेत हा ठराव आणला. आता तो विधानपरिषदेत पारित व्हावा, अशी अपेक्षा आहे. कारण यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. शेतमालाची वाहतूक आणि हमाली वाचणार आहे. यामुळे शेतकरी त्यांचा माल बाहेर अथवा शेतातही विकू शकतो. शेतकºयांची मार्केट फी वाचणार आहे. बाजार समित्यांमध्ये व्यापारी प्रतिनिधीही असतात. त्यांना सभापतीपदाची संधी मिळत नाही, यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल केल्यास व्यापारी प्रतिनिधींनाही संधी मिळू शकते. आपण स्वत: गेल्या २१ वर्षापासून व्यापारी संचालक आहोत. शेतकरी प्रतिनिधींना संधी मिळते तशी आम्हालाही मिळावी. शेतकरी प्रतिनिधींचा निर्णय इथेही लागू करावा.- शशी बियाणी, व्यापारी प्रतिनिधी, बाजार समिती.

टॅग्स :Jalgaonजळगाव