शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

अन्नधान्य नियमनमुक्ती परवानगी द्यावी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:41 IST

कोणत्याही बाजार समित्यांमध्ये मार्केट फी हा एक चर्चेचा आणि तेवढाच महत्वाचा विषय

कोणत्याही बाजार समित्यांमध्ये मार्केट फी हा एक चर्चेचा आणि तेवढाच महत्वाचा विषय आहे. बाजार समित्यासांसाठी अन्नधान्य नियमनमुक्तीस परवानगी करण्यास व्यापाऱ्यांना परवानगी द्यावी, यासाठी मध्यंतरी चर्चा सुरु होती. विधानसभेत याविषयी विधेयकही आणण्यात आले होते. केंद्र शासनाचाही असाच प्रयत्न आहे. मात्र मुंबई आणि पुण्याच्या लोकांच्या दबावामुळे या विधेयकावर पुढे काही एक हालचाल होऊ शकली नाही. राज्य सरकारने हा शेतकरी हिताचा हा निर्णय घ्यावा. मध्यंतरी यात सुधारणा करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न होते. या आधी चंद्रकांत पाटील यांच्याकडे पणन खाते होते. अन्नधान्य नियमनमुक्तीविषयी निर्णय घेतला होता. नंतर पाटील यांच्या जागी सुभाष देशमुख आले. त्यांनी विधानसभेत हा ठराव आणला. आता तो विधानपरिषदेत पारित व्हावा, अशी अपेक्षा आहे. कारण यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. शेतमालाची वाहतूक आणि हमाली वाचणार आहे. यामुळे शेतकरी त्यांचा माल बाहेर अथवा शेतातही विकू शकतो. शेतकºयांची मार्केट फी वाचणार आहे. बाजार समित्यांमध्ये व्यापारी प्रतिनिधीही असतात. त्यांना सभापतीपदाची संधी मिळत नाही, यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल केल्यास व्यापारी प्रतिनिधींनाही संधी मिळू शकते. आपण स्वत: गेल्या २१ वर्षापासून व्यापारी संचालक आहोत. शेतकरी प्रतिनिधींना संधी मिळते तशी आम्हालाही मिळावी. शेतकरी प्रतिनिधींचा निर्णय इथेही लागू करावा.- शशी बियाणी, व्यापारी प्रतिनिधी, बाजार समिती.

टॅग्स :Jalgaonजळगाव