शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शिवरायांच्या विचारावर चालल्यास सर्व समस्यांचे निराकरण - रामपाल महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:13 IST

जळगावात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने कीर्तन

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १४ - जग वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज हे खरे रयतेचे राजे होते. त्यांच्या विचारावर चालल्यास आज भेडसावणाºया सर्व समस्यांचे निराकरण होऊ शकेल, असा विश्वास सत्यपाल महाराज यांचे शिष्य शिवकीर्तनकार रामपाल महाराज यांनी व्यक्त केला.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने साजरा करण्यात येत असलेल्या सप्ताहांतर्गत बुधवारी या कीर्तन सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी रामपाल महाराज यांचा नगरसेवक संतोष पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी मुकुंद सपकाळे, पुरुषोत्तम चौधरी, दीपक सूर्यवंशी, प्रतिभा शिंदे, शंभू पाटील, समीर जाधव यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी रामपाल महाराज यांनी छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाची गाथा आपल्या कीर्तनातून मांडली. शिवरायांची महती ऐकताना उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. शिवरायांच्या विचाराचा अवलंब केल्यास कोणी कोणाचा द्वेश करणार नाही, गर्भातच मुलीचा बळी दिला जाणार नाही, कोणीही अन्न, वस्त्र, निवाºयाशिवाय राहणार नाही, दंगल कुपोषण, शेतकºयांच्या आत्महत्या हे सर्व प्रश्न शिवरायांच्या विचाराने मार्गी लागू शकतात, असेही रामपाल महाराज म्हणाले. या सोबतच त्यांनी ज्वलंत विषयावरही लक्ष वेधले.संत गाडगेबाबा, संत तुडोजी महाराज यांची कीर्तनाची परंपरा मी पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन ऋषिकेश पाटील यांनी केले.

टॅग्स :JalgaonजळगावShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज