शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

समाधानकारक पावसानंतर जळगाव तालुक्यात पेरण्यांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 17:58 IST

आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी वरुणराजाने जोरदार सलामी दिल्याने शेतकरी सुखावला असून त्यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. यंदाही जळगाव तालुक्यात कपाशी लागवडीला प्राधान्य दिले असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देदमदार पावसाने शेतकरी सुखावलाकपाशीच्या लागवडीला झाली सुरुवातपेरणीसाठी लगबग सुरु झाल्याने गावात सन्नाटा

जळगाव : आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी वरुणराजाने जोरदार सलामी दिल्याने शेतकरी सुखावला असून त्यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. यंदाही जळगाव तालुक्यात कपाशी लागवडीला प्राधान्य दिले असल्याचे दिसून येत आहे.मान्सून पूर्व पावसाने जून महिन्याच्या सुरुवातीला जोरदार वादळी वाऱ्यासह वरुणराजाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पाठ फिरवली. बागायती क्षेत्र असलेल्यांनी कापसाची लागवड केली मात्र कोरडवाहू शेती असलेल्या शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत होते. काही शेतकºयांनी धूळ पेरणी केली होती. २२ जून पासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी जिल्हाभरात पावसाने हजेरी लावल्यामुळे कोरडवाहू शेतकºयांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. सकाळीच मजुरांना घेऊन शेतकरी कपाशी, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मूग पेरणी करताना शेतात दिसत होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रJalgaonजळगाव