शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

१९ तासांनंतर कोकण रेल्वे सुरू

By admin | Updated: May 6, 2014 00:10 IST

दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातानंतर तब्बल १९ तासांनंतर सोमवारी पहाटे कोकण रेल्वे सुरू झाली.

मृतांची संख्या २२ मुंबई : दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातानंतर तब्बल १९ तासांनंतर सोमवारी पहाटे कोकण रेल्वे सुरू झाली. तर, जखमींपैकी आणखी तिघांचा सोमवारी मृत्यू झाल्याने या भीषण अपघातातील मृतांची संख्या आता २२ झाली आहे.ॲक्सिडंट रिलीफ ट्रेन, ॲक्सिडंट रिलीफ मेडिकल व्हॅन, पोकलेन, डीप लॉरी, क्रेन अशा साहित्यांसह तब्बल १०० पेक्षा जास्त कर्मचारी आणि कामगार रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे काम करत होते. १९ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रेल्वे ट्रॅक सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र तसेच या मार्गावरून सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर पहाटे साडेपाचच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दिशेने येणारी मालगाडी धावली आणि ती सुरक्षितरित्या ट्रॅकवरुन गेल्याचे दिसताच सगळ्या रेल्वे कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्वास टाकला. सकाळी नऊच्या सुमारास रत्नागिरी-दादर पॅसेंजर आणि इतर एक्स्प्रेस गाड्या गेल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या अपघातातील तिघांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यापैकी दोघांची ओळख पटली आहे. गणेश नारायण चव्हाण (३२, ठाणे) आणि अतुल अशोक करविले (२६, पनवेल) अशी या मृतांची नावे आहेत. (प्रतिनिधी)