शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

पातोंडा येथील शिक्षकाचा बुडून मृत्यू, पंचायत राज समितीच्या कामकाजामुळे बळी गेल्याचा भावाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 13:21 IST

पंचायत राज समिती येणार म्हणून अपूर्ण कामकाज पूर्ण करण्यासाठी संस्थेने सुट्टीतही शाळेत बोलावले

ठळक मुद्देअपूर्ण कामकाज पूर्ण करण्यासाठी संस्थेने सुट्टीतही शाळेत बोलावलेमृतदेहाच्या डोळ्यांवर गॉगल तसाच

ऑनलाईन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 27 - पातोंडा येथील रहिवाशी व घाडवेल, ता. चोपडा येथे नोकरीस असलेल्या बेपत्ता माध्यमिक शिक्षकाचा खापरखेडा येथे तापी नदी पात्रात 5  दिवसांनी मृतदेह आढळून आला. दरम्यान, पंचायत राज समितीच्या कामकाजामुळे भावाचा बळी गेल्याचा आरोप मयताच्या भावाने केला आहे पातोंडा येथील मूळ रहिवासी असलेले भगवान माधवराव शिंदे (52)  हे चोपडा तालुक्यातील घाडवेल येथे निंबा नरसिंग पाटील माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. सध्या दिवाळीची सुट्टी होती, परंतु पंचायत राज समिती येणार म्हणून अपूर्ण कामकाज पूर्ण करण्यासाठी संस्थेने सुट्टीतही शाळेत बोलावले होते. म्हणून भगवान शिंदे हे दररोज जवळचा मार्ग म्हणून अमळनेर तालुक्याच्या खापरखेडा येथून तापी नदीत उतरून घाडवेल तालुका चोपडा या पलीकडच्या काठावरील गावात शाळेत जात होते. ते 23 रोजी शाळेत गेले तर परत आले नाही. त्यांचा शोध घेतला. अखेर विठ्ठल शिंदे यांनी 23 रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद केली. 5 दिवसानंतर नालखेडा येथे सुरतचे तरुण दिवाळी सुटीत पाहुणे आले होते. ते पोहण्यासाठी तापी नदीत आले असता त्यांना नदीत मृतदेह  तरंगताना दिसला. मृतदेहाच्या डोळ्यांवर गॉगल तसाच होता. आजूबाजूच्या गावात माहिती पसरल्यानंतर मयताचे बंधू चंद्रकांत शिंदे यांनी भगवान शिंदे यांचाच मृतदेह असल्याचे ओळखले. मृतदेह बाहेर काढून शव विच्छेदनासाठी  ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.   यावेळी भगवान शिंदे यांचे मोठे भाऊ सुरेश शिंदे यांनी पंचा.त राज समितीच्या  दहशतीमुळे माङया भावाचा बळी गेल्याचा आरोप केला आहे. संस्थेचे सचिव कमलाकर पाटील यांनीही मान्य केले  की  समितीमुळे भगवान शिंदे यांना शाळेत बोलवत होतो.  भगवान शिंदे यांची प}ी 6 महिन्यापूर्वीच मयत झाली असून त्यांच्या पश्चात 3 भाऊ 2 मुले 1 मुलगी असा परिवार आहे.