शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात गेल्या बारा दिवसात ८८ कोरोना रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 12:06 IST

सर्वात बिकट स्थिती : मृत्यू रोखणे आताही प्रशासनासमोर मोठे आव्हान, दिवसाला सरासरी होतात सात जणांचे मृत्यू

आनंद सुरवाडे ।जळगाव : कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखणे हे तीन महिन्यानंतरही सर्वात मोठे आव्हान प्रशासनासमोर कायमच आहे़ हे नियमित होणारे मृत्यू व आठवडाभरानंतर वाढलेली आकडेवारी यावरून समोर येत आहे़कोरोना संक्रमणातील सर्वाधिक कठीण गेलेल्या जून महिन्याच्या शेवटचे दहा दिवस व जुलैचे दोन अशा बारा दिवसात ८८ जणांचे मृत्यू झाले आहेत़ या मृत्यूचे विश्लेषण केले असता सरासरी दिवसाला ७ ते ८ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे अत्यंत गंभीर चित्र समोर येत आहे़रुग्णसंख्या वाढल्यामुळे मृत्यूदर कमी होत असल्याचा दावा जरी प्रशासनाकडून केला जात असला तरी रोज होणारे मृत्यूचे प्रमाण, मात्र, कुठेही कमी होताना दिसत नसल्याचे गंभीर चित्र आहे़बाहेर होणारे मृत्यूही चिंताजनकशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १८९उल्हास पाटील रुग्णालय २८गणपती रुग्णालय ५गोल्डसिटी रुग्णालय १पाचोरा सीसीसी ३चोपडा सीसीसी २अमळनेर सीसीसी २चाळीसगाव सीसीसी १चाळीसगाव ११५ रुग्ण मृतावस्थेत दाखल झाले होते(सीसीसी- कोविड केअर सेंटर)अशा उपायोजना-१९० बेडच्या आॅक्सिजन पाईपलाईनचे काम पूर्ण.-५० बेडचे काम प्रगतीपथावर-७० बेडवर जम्बो सिलिंडरद्वारा आॅक्सिजनचा पुरवठा होणार आहे़-३११ बेडवरआॅक्सिजनची सुविधा असेल-४० बेडचे ४ आयसीयू आहेत-३५ व्हेंटीलेटर्स आलेले आहेत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव