शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात आठ दिवसाआड पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 22:39 IST

पालिका विहिरीची पाणी पातळी खालावल्याने टंचाईची तीव्रता वाढणार

ठळक मुद्देसध्या भुसावळात आठ-दहा दिवसाआड पाणी पुरवठाविहिरीतून होतो रोज चाळीस टँकरचा उपसाविहीर आटल्यास पाणी प्रश्न आणखीनच गंभीर होईल.

आॅनलाईन लोकमतभुसावळ,दि.२२ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीतील बंधाºयाने निच्चांक गाठला आहे. त्यामुळे आठ-दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. दरम्यान, पालिका विहिचीही पाणीपातळी खालावल्याने पन्नास वर्षांत कधी नव्हे तो यंदा विहिरीतून टप्प्याटप्प्याने पाणी उपसा करावा लागत असल्याची स्थिती आहे.विहीर आटल्यास पाणी प्रश्न आणखीनच गंभीर होईल. आधीच तापी बंधाºयात पाणी कमी असल्याने पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.जलसंकटाच्या काळात पाण्याचे स्त्रोत असलेला तापीनदीवरील बंधाºयाने नीचांक गाठला आहे. हतनूर धरणात पाणीसाठा एवढाच गाळाचा साठा आहे, अशी गंभीर स्थिती असताना पालिका विहिरीचा आसरा घेऊन त्याद्वारे शहरांची तृष्णा शमवीत असताना पालिका विहिरीत गाळ व घाण साचली आहे. यामुळे पाणीप्रश्न गंभीर होण्याचा धोका आहे.रोज चाळीस टँकरचा उपसाशहरवासीयांची तहाण शमविण्यासाठी पालिका विहिरीतून रोज चाळीस-पन्नास टँकर पाण्याचा उपसा होतो. टँकरची क्षमता पाच हजार लिटर व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाºया टँकरची क्षमता १२ हजार लिटर आहे. टँकर ग्रामीण भागात कंडारी, गोलाणी परिसरात चार फेºया मारते. मांडवेदीगरला दोन फेºया याच विहीरीतील पाण्याच्या होतात. 

टॅग्स :BhusawalभुसावळJalgaonजळगाव