शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

भुसावळात आठ दिवसाआड पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 22:39 IST

पालिका विहिरीची पाणी पातळी खालावल्याने टंचाईची तीव्रता वाढणार

ठळक मुद्देसध्या भुसावळात आठ-दहा दिवसाआड पाणी पुरवठाविहिरीतून होतो रोज चाळीस टँकरचा उपसाविहीर आटल्यास पाणी प्रश्न आणखीनच गंभीर होईल.

आॅनलाईन लोकमतभुसावळ,दि.२२ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीतील बंधाºयाने निच्चांक गाठला आहे. त्यामुळे आठ-दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. दरम्यान, पालिका विहिचीही पाणीपातळी खालावल्याने पन्नास वर्षांत कधी नव्हे तो यंदा विहिरीतून टप्प्याटप्प्याने पाणी उपसा करावा लागत असल्याची स्थिती आहे.विहीर आटल्यास पाणी प्रश्न आणखीनच गंभीर होईल. आधीच तापी बंधाºयात पाणी कमी असल्याने पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.जलसंकटाच्या काळात पाण्याचे स्त्रोत असलेला तापीनदीवरील बंधाºयाने नीचांक गाठला आहे. हतनूर धरणात पाणीसाठा एवढाच गाळाचा साठा आहे, अशी गंभीर स्थिती असताना पालिका विहिरीचा आसरा घेऊन त्याद्वारे शहरांची तृष्णा शमवीत असताना पालिका विहिरीत गाळ व घाण साचली आहे. यामुळे पाणीप्रश्न गंभीर होण्याचा धोका आहे.रोज चाळीस टँकरचा उपसाशहरवासीयांची तहाण शमविण्यासाठी पालिका विहिरीतून रोज चाळीस-पन्नास टँकर पाण्याचा उपसा होतो. टँकरची क्षमता पाच हजार लिटर व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाºया टँकरची क्षमता १२ हजार लिटर आहे. टँकर ग्रामीण भागात कंडारी, गोलाणी परिसरात चार फेºया मारते. मांडवेदीगरला दोन फेºया याच विहीरीतील पाण्याच्या होतात. 

टॅग्स :BhusawalभुसावळJalgaonजळगाव