शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भुसावळात आठ दिवसाआड पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 22:39 IST

पालिका विहिरीची पाणी पातळी खालावल्याने टंचाईची तीव्रता वाढणार

ठळक मुद्देसध्या भुसावळात आठ-दहा दिवसाआड पाणी पुरवठाविहिरीतून होतो रोज चाळीस टँकरचा उपसाविहीर आटल्यास पाणी प्रश्न आणखीनच गंभीर होईल.

आॅनलाईन लोकमतभुसावळ,दि.२२ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीतील बंधाºयाने निच्चांक गाठला आहे. त्यामुळे आठ-दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. दरम्यान, पालिका विहिचीही पाणीपातळी खालावल्याने पन्नास वर्षांत कधी नव्हे तो यंदा विहिरीतून टप्प्याटप्प्याने पाणी उपसा करावा लागत असल्याची स्थिती आहे.विहीर आटल्यास पाणी प्रश्न आणखीनच गंभीर होईल. आधीच तापी बंधाºयात पाणी कमी असल्याने पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.जलसंकटाच्या काळात पाण्याचे स्त्रोत असलेला तापीनदीवरील बंधाºयाने नीचांक गाठला आहे. हतनूर धरणात पाणीसाठा एवढाच गाळाचा साठा आहे, अशी गंभीर स्थिती असताना पालिका विहिरीचा आसरा घेऊन त्याद्वारे शहरांची तृष्णा शमवीत असताना पालिका विहिरीत गाळ व घाण साचली आहे. यामुळे पाणीप्रश्न गंभीर होण्याचा धोका आहे.रोज चाळीस टँकरचा उपसाशहरवासीयांची तहाण शमविण्यासाठी पालिका विहिरीतून रोज चाळीस-पन्नास टँकर पाण्याचा उपसा होतो. टँकरची क्षमता पाच हजार लिटर व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाºया टँकरची क्षमता १२ हजार लिटर आहे. टँकर ग्रामीण भागात कंडारी, गोलाणी परिसरात चार फेºया मारते. मांडवेदीगरला दोन फेºया याच विहीरीतील पाण्याच्या होतात. 

टॅग्स :BhusawalभुसावळJalgaonजळगाव