शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जळगाव जिल्ह्यातील 65 हजारावर शेतक-यांचे अर्ज नामंजूर, त्रुटी दूर करण्याची मिळणार संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 13:04 IST

चार लाख 97 हजार शेतकरी अंशत: पात्र

ठळक मुद्देशेतक-यांच्या निराशेत भरत्रुटी दूर करण्यासाठी संधी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26 - मोठा गाजावाजा करीत श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 योजनेंतर्गत दिवाळीपूर्वी शेतक:यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून देण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले, मात्र पात्र शेतक:यांच्या यादीबाबत गोंधळ कायम असल्याचे चित्र आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत  राज्यातील सर्व याद्यांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील तब्बल 94 याद्या (एका यादीत सुमारे 700 याप्रमाणे जवळपास 65 हजार 800 शेतक:यांचे अजर्) ना-मंजूर करण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे. यामध्ये त्रुटी असून त्यात सुधारणा करण्याची संधी दिली जाणार आहे. मात्र दिवाळीच्या आठवडाभरानंतरही शेतक:यांच्या पदरी निराशाच असल्याचे दिसून येत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातून 2 लाख 46 हजार 53 जणांचे (कुटुंब व्याख्येनुसार) कजर्माफीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले होते. यासाठी एकूण 876 याद्या अपलोड करण्यात आल्या.  यामध्ये काही 8 याद्यांना (5 हजार 600 अजर्) मंजुरी मिळाली असून काही प्रतीक्षेत, काही प्रक्रियेत आणि काही अंशत: मंजुरी मिळाली आहे. मात्र 94 याद्या (एका यादीत सरासरी 500 ते 700 जणांचे अजर्) नामंजूर करण्यात आल्याने काय होते? याकडेच सर्वाचे लक्ष लागलेले आहे. शेतक-यांच्या निराशेत भरज्या शेतक:यांनी कजर्मुक्तीसाठी अर्ज दाखल केले आहे, त्यांच्या चार रंगात याद्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये हिरव्या रंगातील यादी म्हणजे पात्र शेतकरी. त्यामुळे कजर्मुक्ती द्यायची असेल तर ही यादी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दिवाळीपूर्वीच प्राप्त होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नसून आठवडाभरानंतरही हा घोळ कायम असताना त्यात आता नामंजूर याद्यांची संख्या जास्त असल्याने शेतक:यांच्या निराशेत भर पडण्याची शक्यता आहे.  त्रुटी दूर करण्यासाठी संधीया अपात्र याद्यांमध्ये किरकोळ त्रुटी असून त्या दूर करण्यासाठी संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतक:यांसाठी ही एक समाधानाची ठरू पाहत आहे.