शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

चाळीसगावच्या ‘बेलगंगे’त ५० हजार टन उसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 17:29 IST

१० वर्षांनंतर गेल्या डिसेंबर महिन्यात बेलगंगा साखर कारखान्याची चाके फिरली. तीन महिन्यात ५० हजार टन उसाचे गाळप झाले.

ठळक मुद्देचाचणी हंगाम यशस्वी४५ हजार साखरेच्या पोत्यांचे उत्पादन८१ दिवस संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांची कसोटी पाहणारे होते७ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष गाळप हंगामाला सुरुवात झाली होती १० मार्चपर्यंत उसाचे गाळप करण्यात येणार

चाळीसगाव, जि.जळगाव : गेल्या १० वर्षांनंतर गेल्या डिसेंबर महिन्यात बेलगंगा साखर कारखान्याची चाके फिरली. तीन महिन्यात ५० हजार टन उसाचे गाळप झाले. ४५ हजार साखरेच्या पोत्यांचे उत्पादन झाले असून, चाचणी हंगाम यशस्वी झाल्याची माहिती चेअरमन चित्रसेन पाटील यांनी दिली.लोकसहभागातून बेलगंगा साखर कारखान्यावर भूमिपुत्रांनी मालकी प्रस्थापित केल्यानंतर ७ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष गाळप हंगामाला सुरुवात झाली. गेल्या ८१ दिवसात ५० हजार टन ऊसाचे गाळप करण्यात आले. एकूण ४५ हजार साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे.१० वर्षे बंद अवस्थेत असणाऱ्या ‘बेलगंगे’ची चाके गेल्या डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा फिरली. त्यामुळे अनेक तांत्रिक अडचणींवर मात करुन चाचणी गाळप हंगाम घेण्यात आला. हे ८१ दिवस संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांची कसोटी पाहणारे होते. येत्या १० मार्चपर्यंत उसाचे गाळप करण्यात येणार असून, पुढील हंगामासाठी कारखाना सज्ज झाला असल्याचेही चेअरमन पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :FarmerशेतकरीChalisgaonचाळीसगाव