शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

चाळीसगावच्या ‘बेलगंगे’त ५० हजार टन उसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 17:29 IST

१० वर्षांनंतर गेल्या डिसेंबर महिन्यात बेलगंगा साखर कारखान्याची चाके फिरली. तीन महिन्यात ५० हजार टन उसाचे गाळप झाले.

ठळक मुद्देचाचणी हंगाम यशस्वी४५ हजार साखरेच्या पोत्यांचे उत्पादन८१ दिवस संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांची कसोटी पाहणारे होते७ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष गाळप हंगामाला सुरुवात झाली होती १० मार्चपर्यंत उसाचे गाळप करण्यात येणार

चाळीसगाव, जि.जळगाव : गेल्या १० वर्षांनंतर गेल्या डिसेंबर महिन्यात बेलगंगा साखर कारखान्याची चाके फिरली. तीन महिन्यात ५० हजार टन उसाचे गाळप झाले. ४५ हजार साखरेच्या पोत्यांचे उत्पादन झाले असून, चाचणी हंगाम यशस्वी झाल्याची माहिती चेअरमन चित्रसेन पाटील यांनी दिली.लोकसहभागातून बेलगंगा साखर कारखान्यावर भूमिपुत्रांनी मालकी प्रस्थापित केल्यानंतर ७ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष गाळप हंगामाला सुरुवात झाली. गेल्या ८१ दिवसात ५० हजार टन ऊसाचे गाळप करण्यात आले. एकूण ४५ हजार साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे.१० वर्षे बंद अवस्थेत असणाऱ्या ‘बेलगंगे’ची चाके गेल्या डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा फिरली. त्यामुळे अनेक तांत्रिक अडचणींवर मात करुन चाचणी गाळप हंगाम घेण्यात आला. हे ८१ दिवस संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांची कसोटी पाहणारे होते. येत्या १० मार्चपर्यंत उसाचे गाळप करण्यात येणार असून, पुढील हंगामासाठी कारखाना सज्ज झाला असल्याचेही चेअरमन पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :FarmerशेतकरीChalisgaonचाळीसगाव