शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

२१ लाख मतदारांची पडताळणी बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 12:20 IST

जळगाव : शासनाने मतदार यादी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यात जिल्ह्यातील ३४ लाख १२ हजार ६१७ पैकी आतापर्यंत ...

जळगाव : शासनाने मतदार यादी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यात जिल्ह्यातील ३४ लाख १२ हजार ६१७ पैकी आतापर्यंत १२ लाख ४८ हजार ७२६ मतदारांची पडताळणी करण्यात आली. अद्यापही २१ लाख ६३ हजार ८९१ मतदारांची पडताळणी बाकी आहे. त्यास केवळ महिनाभराची मुदत उरली आहे.अनेक मतदारांचा मृत्यू झाल्यानंतर अथवा स्थलांतर झाल्यानंतरही मतदार यादीतून त्यांचे नाव कमी केले जात नाही. त्यामुळे मतदार संख्या फुगलेली दिसते. तसेच अनेक मतदारांची माहिती अपूर्ण असते अथवा छायाचित्र नसते. त्यामुळे निवडणूक विभागाने मतदार यादी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यात मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ) हे घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करीत आहेत.मतदार संख्येत होते घटसध्या मतदार यादी पडताळणीचेच काम सुरू असल्याने दोन ठिकाणी नाव असलेले अथवा मृत्यू झालेल्या मतदारांचे नाव वगळण्यात येत आहे. त्यामुळे मतदार संख्या कमी होत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.केवळ ३६ टक्के काम पूर्णजिल्ह्यात एकूण ३४ लाख १२ हजार ६१७ मतदार आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ १२ लाख ४८ हजार ७२६ मतदारांची म्हणजेच ३६ टक्के मतदारांच्या पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव