शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

४ हजार शेतकऱ्यांचे ‌थकलेले पोकराचे ३५ कोटींचे अनुदान वितरणाचा मार्ग मोकळा

By ajay.patil | Updated: March 29, 2023 17:12 IST

पोकरा योजनेतंर्गत जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांचे ३५ कोटी रुपयांचे अनुदान अनेक महिन्यांपासून थकले होते.

जळगाव -  जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या पोकरा योजनेतंर्गत जिल्ह्यातील ३ हजार ९०७ हजार लाभार्थ शेतकऱ्यांचे ३५ कोटी ४२ लाख रुपयांचे अनुदान गेल्या तीन महिन्यांपासून थकले होते. याबाबत ‘लोकमत’ ने सातत्याने प्रश्न लावून धरला होता. यानुसार राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या थकीत अनुदानासाठी १५० कोटींची तरतूद केली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अनुदानाची रक्कम लवकरच अदा केली जाणार आहे.

जागतिक बॅंकेच्या अर्थ सहाय्याने मराठवाडा व विदर्भाकरिता नियोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) हा गेल्या काही वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील सुरु झाला आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या योजनेतून शेतीचे साहित्य व अवजारं घेतली होती. हे साहित्य शेतकऱ्यांना स्वर्चातून घ्यावे लागत असते. त्यानंतर शासनाकडून यासाठीचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जात असते. जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांनी साहित्य घेवून तीन महिने उलटल्यावर देखील शासनाकडून थकीत अनुदान देण्यात आले नव्हते. १३ मार्च रोजी ‘लोकमत’ याबाबतचे वृत्त दिल्यानंतर खासदार उन्मेष पाटील यांनी याबाबत पोकराचे प्रकल्प संचालक यांच्यासोबत चर्चा करून, थकीत अनुदान वितरीत करण्याची मागणी केली होती. अखेर राज्य शासनाने यासाठी १५० कोटींची तरतूद केली असून, जिल्ह्यातील ३ हजार ९०७ शेतकऱ्यांची थकीत ३५ कोटी ४२ लाख रुपयांच्या अनुदानाची रक्कम मिळणार आहे.

पोकरा योजनेतंर्गत जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांचे ३५ कोटी रुपयांचे अनुदान अनेक महिन्यांपासून थकले होते. याबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशीत केले होते. याबाबत पोकराच्या प्रकल्प संचालकांसोबत देखील चर्चा केली होती. प्रकल्प संचालकांनी मार्चअखेरपर्यंत प्रलंबित अनुदान अदा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता योजनेअंतर्गत पुर्ण अनुदान शेतकऱ्यांच्या बँकेत जमा करण्यात येणार आहे.

-उन्मेष पाटील, खासदार

टॅग्स :Jalgaonजळगाव