शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा धरणातून २० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग, नदीकाठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 13:16 IST

धरणाचे सहा दरवाजे उघडले

चाळीसगाव, जि. जळगाव : गिरणा धरण क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गुरुवारी सकाळी २० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे. नदीकाठालगत असणा-या गावांना सतर्कतेच्या सुचना दिल्या असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता हेमंत पाटील यांनी 'लोकमत'ला दिली.गिरणा धरणाचे हे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. १९६९ मध्ये ते पहिल्यांदा १०० टक्के भरले. यानंतर तब्बल ११ वर्षांनी म्हणजेच २००७ नंतर यावर्षी नव्यांदा ओव्हरफ्लो झाले आहे. धरण क्षेत्रात परतीच्या पावसाचे धूमशान सुरु असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे.बुधवारी सायंकाळी पाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. रात्री पाण्याची आवक वाढल्याने शुक्रवारी सकाळी १५ हजार क्युसेस पर्यंत विसर्ग वाढविला गेला. सकाळी ११ वाजेपासून २० हजार क्युसेस एवढा विसर्ग सुरु केला गेला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव