शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

अडीच कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 17:46 IST

मुक्ताईनगर मतदारसंघसाठी पिकांची नुकसान भरपाई

मुक्ताईनगर :   जून ते ऑक्टोबर  या कालावधीत मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या केळी व इतर पीक उत्पादक शेतकरी तसेच घरांची पडझड झालेल्या नुकसानग्रस्त नागिरिकांना नुकसान भरपाई पोटी दोन कोटी २८ लक्ष रुपये निधी मंजूर झाला. याचबरोबर सुळेवाडी, ता.बोदवड येथील वीज पडून ठार झालेल्या महिलेच्या वारसांना देखील चार लक्ष रुपये अर्थसहाय्य मंजूर केल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी तसेच पडझड झालेल्या घरांची पाहणी आमदार पाटील यांनी केली होती.  ही नुकसान भरपाई मिळावी म्हणून २० ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फळ पीक विमा संदर्भात झालेल्या बैठकीच्या दरम्यान भरपाई मिळण्याची मागणी  त्यांनी केली होती. त्यानुसार मंजुरीचे पत्र प्राप्त झाले असून रावेर तालुक्यासाठी १ कोटी १३ लक्ष ३२ हजार ८५५, मुक्ताईनगर तालुक्यासाठी ४१ लाख ३६हजार ९४२ व बोदवड तालुक्यासाठी ७३ लक्ष २७७० रुपये अशी एकूण २ कोटी २८ लक्ष रुपये नुकसान भरपाईपोटी निधी मंजूर झाले.दरम्यान १० सप्टेंबर रोजी अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतात काम करणाऱ्या रावेर तालुक्यातील सुरवाडी येथील आशा राजेंद्र महानुभाव या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. महिलेच्या वारसांना  नुकसान भरपाईपोटी चार लक्ष रुपये निधी देखील मंजूर झाल्याची माहिती आमदार पाटील यांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.