शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सप्तश्रृंगी गडासाठी जळगावातून 200 बसचे नियोजन

By admin | Updated: April 5, 2017 17:00 IST

नांदुरी येथील सप्तशृंगी गडावर पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सव होत आहे. यासाठी जिल्ह्यातील भाविकांसाठी राज्य परिवहन विभागाच्या जळगाव विभागाकडून 4 ते 12 एप्रिल दरम्यान 200 जादा फे:या सोडण्यात येणार आहे

 उन्हाळी सुटय़ांसाठी केवळ 3 गाडय़ा : 15 पासून शाळांच्या फे:या बंद

जळगाव,दि.5- नाशिक जिल्ह्यातील नांदुरी येथील सप्तशृंगी गडावर पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सव होत आहे. यासाठी जिल्ह्यातील भाविकांसाठी राज्य परिवहन विभागाच्या जळगाव विभागाकडून 4 ते 12 एप्रिल दरम्यान 200 जादा फे:या सोडण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक निरीक्षक एस.साबळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 
सप्तशृंगी गडावर दरवर्षी यात्रोत्सवासाठी जिल्ह्यातील अनेक भाविक जात असतात. त्यामुळे यात्रोत्सवादरम्यान एसटीला नफा व्हावा यासाठी एसटीकडून 200 जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहे. यांनी दिली आहे.  गेल्या वर्षी एसटीकडून 180 जादा गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. मात्र भाविकांचा या ठिकाणी जाण्याची गर्दी पाहता यंदा एसटीकडून 20 गाडय़ा वाढविण्यात आल्या आहेत. तसेच भाविकांच्या संख्येत वाढ झाल्यास 11 एप्रिल रोजी गाडय़ांचा संख्येत वाढ करण्यात येणार आहे. 
नफा नसल्याने सुटय़ांसाठी 3 जादा गाडय़ा
15 एप्रिल पासून जिल्ह्यातील शाळांना सुट्टय़ा लागणार आहेत. सुटय़ांदरम्यान पर्यटनासाठी बाहेर जाण्याचा बेत अनेकजण आखत असतात. यासाठी एसटीकडून दरवर्षी एसटीकडून जादा गाडय़ा सोडण्यात येत असतात. मात्र यंदा एसटीकडून केवळ 3 जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहे. गेल्यावर्षी एसटीकडून उन्हाळी सुट्टीसाठी 28 गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. मात्र यंदा एसटीकडून केवळ 3 गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी उन्हाळी सुटय़ांमध्ये एसटी प्रशासनाला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळेच गाडय़ांचा संख्येत घट झाली आहे. यंदा एप्रिल महिन्यात लगAाचे मुहूर्त नसल्याने एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. एसटीकडून पाचोरा-माहुरगड, अमळनेर-कल्याण, भुसावळ-मेहतर या तीन गाडय़ा सोडण्यात येणार आहे. तसेच गुजरातमधील सुरत व अहमदबाद गाडय़ांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती एसटीकडून देण्यात आली आहे. 
शाळांच्या 250 फे:या बंद करणार
एसटीकडून विद्याथ्र्यासाठी सोडण्यात येणा:या 250 गाडय़ा 15 एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहे. 15 एप्रिल रोजी प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परीक्षा संपत असल्याने एसटीकडून 13 जूनर्पयत या फे:या बंद करण्यात येणार आहेत. शाळा सुरू झाल्यावर या गाडय़ा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचेही एसटीकडून सांगण्यात आले.