शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

१४ लाखांचा टंचाई आराखडा अडीच कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 13:01 IST

३७९ गावांसाठी ४०४ उपाययोजना प्रस्तावित

जळगाव : जि.प.ने घाईगर्दीत केवळ १४ लाखांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा सादर केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी तो सुधारीत करण्याची सूचना केल्यानंतर आता २ कोटी ५० लाख ६० हजारांचा ३७९ गावांसाठी ४०४ उपाययोजना असलेला सुधारीत आराखडा जि.प.ने सादर केला आहे. तो मंज़ुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे.जि.प.कडून संभाव्य पाणीटंचाई आरखडा तयार करण्यात आला. प्रारंभी तो आराखडा सुमारे २ कोटी १२ लाखांचा होता. त्यात २९१ गावांचा समावेश करून त्यात टंचाई निर्मुलनासाठी सुमारे ३५६ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. मात्र जिल्हा प्रशासनाकडे तो सादर होण्यापूर्वीच त्यात काटछाट करीत तो अवघ्या १३ लाख ९० हजारांचा करण्यात आला. त्यात केवळ १८ गावांसाठी १८ उपाययोजना सुचविण्यात आल्या. जि.प.ने २०१९-२० साठी केवळ १८ गावांना १८ विशेष नळपाणी योजना दुरूस्ती योजनांची तरतूद असलेला अवघ्या १३ लाखांचा टंचाई आराखडा सादर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी फेरआढावा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.धरणगाव, पारोळ्यासाठी सर्वाधिक उपाययोजनाया सुधारीत आराखड्यात अमळनेर तालुक्यातील ६८ गावांसाठी ६८ तर धरणगाव तालुक्यातील ४८ गावांसाठी ४५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. विंधनविहिरी/कूपनलिका घेणे १२९ गावांना १५१ उपाययोजना, नळपाणी योजना विशेष दुरूस्ती १५ गावांना १५ योजना, विंधन विहिरी दुरूस्ती २ गावांना २ विहिरी, तात्पुरती नळपाणी योजना ४ गावांना ५ योजना, टँकरने पाणीपुरवठा २ गावांना २ टँकर, खाजगी विहिर अधिग्रहण २१९ गावांना २२० विहिरी आदी उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव