शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दोन दिवसात किमान तापमानात ५ अंशाची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 12:28 IST

पुढील दोन दिवस थंडीची लाट

जळगाव : जिल्ह्यात काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा परतली असून, दोन दिवसातच किमान तापमानात तब्बल पाच अंशाची घट झाली आहे. तसेच कमाल तापमानात देखील चार अंशाची घट झाल्यामुळे शुक्रवारी कमाल तापमान २५ अंशापर्यंत खाली आले होते. त्यामुळे दिवसा देखील प्रचंड गारवा जाणवत होता. थंडीमुळे नागरिकांना दिवसा देखील अंगात गरम कपडे परिधान केले होते.यंदा थंडीचा जोर कमी-जास्त प्रमाणात अनुभवयास मिळत आहे. सातत्याने अरबी समुद्र व बंगालचा उपसागराकडून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांचा मार्ग अडविला जात आहे.त्यामुळे यंदा थंडीचे प्रमाण काही दिवस वाढ व घट झालेली पहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कमाल व किमान तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले होते.मात्र, गुरुवारी रात्रीपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून, पुन्हा कडाक्याची थंडी परतली आहे.बुधवारी १८ अंश असलेला पारा शुक्रवारी १३ अंशापर्यंत घसरला होता. तसेच कमाल तापमानाचा पारा देखील २९ अंशावरून थेट २५ अंशापर्यंत घसरला होता.आगामी दोन दिवस जिल्ह्यात कोरडे हवामान पहायला मिळणार आहे. त्यामुळे अजून दोन दिवस तापमानात घट होवून थंडीची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.१५ किमी प्रती तास वाहताहेत वारेतापमानात एकीकडे घट झाली असताना दुसरीकडे जिल्ह्यात १५ किमी प्रतीतास वेगाने वारे वाहत असल्याने थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. तापमानातील घटमुळे रब्बी पिकांना फायदा होत आहे. दव तयार होत असल्याने कोरडवाहू हरभरा, मका व दादरला देखील फायदा होणार आहे. दरम्यान, तापमानात घट झाल्यासोबतच वातावरणात मोठ्या प्रमाणात धुक देखील पडलेले पहायला मिळाले. पुढील आठवड्यात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून, त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होवून तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव