शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आरटीईतंर्गत १६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:28 IST

  जळगाव - आर्थिक दुर्बल व मागास प्रवगार्तील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी पहिल्या फेरीत ...

ठळक मुद्देप्रथम फेरीप्रवेश निश्चितीसाठी २६ एप्रिलपर्यंत मुदत

 जळगाव- आर्थिक दुर्बल व मागास प्रवगार्तील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी पहिल्या फेरीत २०१२ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले होते़ त्यापैकी १६५ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये आपले प्रवेश निश्चित केले आहे़आर्थिक दुर्बल घटकांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असते़ यंदा ही प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील २७४ शाळांमधील ३७१७ जागांसाठी राबविण्यात येत आहे़ त्यानुसार नुकतीच पहिली सोडत पुणे येथे काढण्यात आली़ यात जिल्ह्यातील २ हजार १२ विद्यार्थी प्रवेशसाठी पात्र ठरले़ त्यानंतर १० एप्रिल रोजी पालकांना  प्रवेशासंदर्भात मोबाईलवर संदेश प्राप्त झाली़  पालकांनी लागलीच प्रवेशासंदर्भातील हालचाली सुरू करून शाळांजवळील केंद्रांवर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरूवात केली़ आतापर्यंत १६५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित केले आहे़ इतर विद्यार्थ्यांना २६ एप्रिलपर्यंत आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे़ यंदा आरटीईच्या तीनच फेºया राबविण्यात येणार आहे़ याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून नेहमीच अनेक जागा या रिक्त राहतात़ मात्र, यावेळेस तीनच फेºया राबविण्यात येणार असयामुळे सर्व जागांवर विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव