शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात १५ कोकरू ठार तर ५ बेपत्ता

By भाग्यश्री मुळे | Updated: October 9, 2022 19:03 IST

वन्य प्राण्यांनी मेढ्यांच्या कळपावर हल्ला करुन १५ कोकरुंचा फडशा पाडला तर पाच कोकरु बेपत्ता आहेत.

भूपेंद्र मराठे 

पारोळा जि. जळगाव : वन्य प्राण्यांनी मेढ्यांच्या कळपावर हल्ला करुन १५ कोकरुंचा फडशा पाडला तर पाच कोकरु बेपत्ता आहेत. ही घटना दळवेल ता. पारोळा येथे शनिवारी रात्री घडली.

वन कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दळवेल येथील संभाजी नामदेव पाटील यांच्या शेतात उतरलेल्या मेंढ्यांच्या कळपावर पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास वन्यप्राण्यांनी हल्ला चढविला. यात १५ कोकरु जागेवरच ठार झालेले तर पाच कोकरु गायब झालेले आढळून  आले. पायांच्या ठशांवरुन हा वन्यप्राणी कोल्हा किंवा लांडगा असू शकतो. धुळे जिल्ह्यातील निमडाळे येथील दादा विठ्ठल टिळे यांचे व बंडू विठ्ठल टिळे यांचे प्रत्येकी पाच तर  ज्ञानेश्वर लाला कोळकर यांचे १० कोकरू असे एकूण २० मेंढ्यांचे कोकरू मयत व गायब झालेले आहेत.

वनसंरक्षक रोहिणी सूर्यवंशी, वनसंरक्षक सविता पाटील, वनपाल अनिल बोराडे, वनमजूर नाना संदानशिव, विपुल सोनवणे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पशुधन विकास अधिकारी डॉ. योगेश देशमुख यांनी शवविच्छेदन केले.  कोकरुंची अंदाजे किंमत २५ हजार रुपये असावी. 

वन्य प्राण्यांच्या हल्यात कोकरू ठार झाल्याच्या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. वरिष्ठांकडे याबाबतचा अहवाल पाठविला जाणार आहे.- श्यामकांत देसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, पारोळा.

टॅग्स :Jalgaonजळगाव