शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पीएफचे 11 कोटी जिल्हा बँंकेने भरावे

By admin | Updated: February 6, 2017 00:52 IST

बेलगंगा साखर कारखाना : औरंगाबाद खंडपीठाचा आदेश, कामगार बैठकीत माहिती

चाळीसगाव : बेलगंगा  कारखान्याच्या कामगाराच्या प्रॉव्हिडंड फंडापोटी  जिल्हा बँकेने 11 कोटी रुपये न्यायालयात तीन आठवडय़ाच्या आत भरावेत, असा आदेश औरंगाबाद  खंडपीठाने दिला आहे. कामगारांच्या न्यायालयीन लढाईत यश आले असून पुढील प्रक्रियेसाठीदेखील हा लढा सुरूच राहील, अशी माहिती अॅड.पी.पी. कुलकर्णी यांनी बेलगंगा कामगारांच्या बैठकीत दिली. कामगारांची देणी आधी मिळविण्यासाठी एकजूट राखावी, असे आवाहनही त्यांनी केले.येथील भडगाव रोडवरील हनुमान मंदिरात 5 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित कामगार बैठकीत  ते म्हणाले की, बँकेने कारखाना विक्रीसाठी लिलाव प्रक्रिया सुरू केली होती. मात्र कारखान्याकडे कामगारांचे घेणे बाकी असून प्रथम कामगारांची ही देणी द्यावी. त्यांनतरच लिलाव प्रक्रिया करावी, अशी भूमिका कामगारांची असून बँकेने सुरू केलेली लिलावाची  प्रक्रिया थांबवावी म्हणून  कामगारांच्या वतीने  खंडपीठात याचिका दाखल केली होती. कारखाना लिलाव प्रक्रिया अंतिम करण्यात येऊ नये, असा निर्णय खंडपीठात दिला होता.  या निर्णयाची प्रत बँक व संबंधित कंपनीला मेलद्वारे पाठवून दूरध्वनीवरुन माहिती दिली होती तरीदेखील ही लिलाव प्रक्रिया राबवली गेली. यामुळे खंडपीठाने अवमान झाला आहे. या प्रकरणाची तारीख  14 मार्च 2017 रोजी असून तोर्पयत खंडपीठाची स्थगिती राहणार आहे.संबंधित  कंपनीकडे बँकेत भरायला पैसा आहे परंतु ज्यांनी काबाडकष्ट करून कारखाना चालविला. त्या कामगारांचे पगार, प्रा.फंड, इतर देणी देण्यासाठी तुमच्याजवळ पैसा नाही याबद्दल अॅड. कुलकर्णी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यावेळी बेलगंगा कामगार युनियन अध्यक्ष बापूराव पाटील, जनरल सेक्रेटरी हिंमतराव देसले, अशोक अजरुन पाटील, सहा. प्रशासक सुभाष येवले, प्रकाश कोठावदे, आर.जे.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस अनेक कामगार उपस्थित होते. (वार्ताहर)कारखान्याची जमीन धरणात गेली होती. या जमिनीची नुकसान भरपाई मिळावी म्हणून कारखान्याने 2001 मध्ये औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती. याप्रकरणाची अंतिम सुनावणी खंडपीठात सुरू झाली आहे. 4 जानेवारी रोजी वेळेअभावी ही सुनावणी पूर्ण झाली नाही. 10 कोटी रुपयांची नुकसान भरपाई कॅनरा बँकेत जमा झालेली आहे. व्याजसहित अंतिम टप्प्यात ही रक्कम मोठय़ा प्रमाणात मिळणार आहे. ही रक्कम मिळेर्पयत  बँकेने लिलाव प्रक्रिया थांबवली तर बँकेला लिलाव प्रक्रियेची गरज पडणार नाही, असा मुद्दाही अॅड.कुलकर्णी यांनी कामगारांपुढे मांडला.