शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

  उसाच्या १०००१ रोपाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:55 IST

 सावखेडासीम (ता. यावल) येथील शेतकरी संतोष अनिल बडगुजर यांनी १०००१ उसाच्या वाणाचे रोप तयार करून विक्री सुरू केली.

ठळक मुद्देशेतीसह सुरू झाला जोडधंदादौºयातून मिळाला रोजगार सावखेडासीम येथील शेतकºयाचा यशस्वी प्रयोग

आॅनलाईन लोकमत, दि़- २० जळगाव : सांगली येथील राजाराम बापू साखर कारखान्यात उसाच्या रोपनिर्मितीचा प्रयोग सावखेडासीम (ता. यावल) येथील शेतकरी संतोष अनिल बडगुजर यांनी शिकला आणि तोच जळगावातही सुरू केला़ १०००१ उसाच्या वाणाचे रोप त्यांनी तयार करून विक्री सुरू केली आहे़ यातून त्यांना शेतीसह जोडधंदा मिळाला आहे़ दिवसाला तीन हजार खांडवे तयार करून चांगल्या उसाच्या रोपनिर्मितीचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे. संतोष बडगुजर हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करीत आहेत. त्यात त्यांना वडील अनिल बडगुजर यांचे मार्गदर्शन व साथ मिळत आहे़ बडगुजर यांनी टिश्यूकल्चर केळी रोपाप्रमाणे चॉप कटर मशीन आणले आहे़ त्यातून रोज तीन हजार उसाचे खाळंबे तयार केले जातात़ त्यातील डोळे काढून चुन्याच्या निवळीत टाकून व तयार केलेल्या मेलाथिआॅन व बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून रोपांना ट्रेमध्ये टाकले जाते़ यातून चांगल्या गुणवत्तेच्या रोपांची निर्मिती होते आहे़कार्बेनडिझमचा वापरया रोपाच्या निर्मिती दरम्यान जमिनीतून तयार होणाºया बुरशीजन्य रोगाची बाधा होण्याची शक्यता असते. यासाठी तसेच चांगली उगवण होण्यासाठी उसाची बेणे प्रक्रिया केली जाते़ त्यासाठी कार्बेनडिझम या बुरशीनाशकाचा वापर केला जातो़ तीन वर्षांपूर्वी मधुकर साखर कारखान्याच्या वतीने काही शेतकरी पश्चिम महाराष्टÑात अभ्यास दौºयावर गेले होते. सांगली येथील राजाराम बापू साखर कारखान्यात उसाच्या रोपनिर्मितीचा प्रयोग त्यांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी या रोपाची निर्मिती स्वत: सुरू केली.४० हजार रोपांची मागणीनिरोगी आणि चांगले उत्पन्न देणाºया या वाणाच्या रोपांची ४० हजार यावल तालुक्यातील शेतकºयांनी मागणी केली आहे. सध्या अडीच रुपये प्रती रोपाप्रमाणे उसाच्या रोपाची विक्री करण्यात येत आहे. मेलाथिआॅन ५० ई़सी़ ३०० एम.एल. अधिक कार्बेनडिझम १०० ग्रॅम १०० लीटर पाण्यात मिसळून १० ते १५ मिनिट बुडवून ते ट्रे मध्ये टाकले जातात. त्यामुळे रोप निरोगी निघते. या रोपाची लागवड साडेचार फूट अंतरावर करावी. त्यामुळे एका रोपाला किमान २५ ते ३० फुटवे निघून एकरी १०० टनप्रमाणे उसाचा उतारा निघतो. या तंत्राचा वापर केल्यास ऊस लागवड शेतकºयासाठी फायदेशीर ठरत असते. बडगुजर यांनी त्याचा प्रत्यक्षात प्रयोग करून अनुभव घेतला आहे़

१०००१ ऊस वाणानंतर सेंद्रिय भाजीपाला उत्पादन करण्याचा मानस आहे. सुरुवातीला परिवारासाठी नंतर अन्य शेतकºयांना ते विक्री करण्यात येणार आहे. सध्या १०००१ ऊस वाणाच्या रोप निर्मितीकडे लक्ष आहे. टिश्यूकल्चर केळी बियाण्याप्रमाणेच या रोपासही प्रतिसाद मिळत आहे.- संतोष अनिल बडगुजर, सावखेडासीम ता. यावल, जि. जळगाव.