शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

दहावी फेरपरीक्षेत तब्बल १ हजार ९६८ विद्यार्थी ‘नापास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 14:36 IST

महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये जिल्ह्याचा निकाल ३३.४५ टक्के इतका लागला आहे. तर तब्बल १ हजार ९६८ विद्यार्थी परीक्षेत नापास झाले आहेत. 

ठळक मुद्दे३ हजार विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा जिल्ह्याचा ३३.४५ टक्के निकालउत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार अकरावीला प्रवेश

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.२९,-महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये जिल्ह्याचा निकाल ३३.४५ टक्के इतका लागला आहे. तर तब्बल १ हजार ९६८ विद्यार्थी परीक्षेत नापास झाले आहेत. 

मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी जुलै महिन्यात फेर परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून ही परीक्षा घेण्यात येते. जिल्ह्यातुन २ हजार ९८४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी २ हजार ९५७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ ९८९ विद्यार्थी उत्तीर्ण होवू शकले आहेत. 

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेशअकरावी प्रवेश प्रक्रिया जरी संपली असली तरी दहावी फेर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश मिळणार आहे. शिक्षण विभागाकडून महाविद्यालयांना अतिरीक्त जागांसाठी सूचना पाठविली जाणार आहे. तसेच  या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही त्या दृष्टीने विज्ञान शाखेत सुध्दा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाकडून महाविद्यालयांना बुधवारी पत्र  पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी दिली.