शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

झेडपीचे २४ कोटी रुपये अखर्चित ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 12:59 AM

सन २०१७-१८ वर्षांत जिल्हा परिषदेचा २४ कोटी रुपये निधी हा अखर्चित राहिला आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ग्रामीण भागातील विकासासाठी प्रत्येक वर्षी जिल्हा परिषदेच्या सर्वाच विभागांना कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध दिला जातो. परंतु, जालना जिल्हा परिषदेच्या अनेक विभाग हा निधी खर्च करीत नसल्यासमोर आले आहे. सन २०१७-१८ वर्षांत जिल्हा परिषदेचा २४ कोटी रुपये निधी हा अखर्चित राहिला आहे. परंतु, कासवगतीमुळे हा निधी दोन-दोन वर्ष खर्च होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.राज्य शासनातर्फे ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेला लाखों रुपयांचा निधी दिला जातो.या निधीतून जिल्हातील ग्रामीण भागाचा विकास करणे, गावात विविध योजना राबविणे, कृषी क्षेत्राचा विकास करणे, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविणे, नागरिकांना घरकुल देणे इ. कामे केली जातात. परंतु, जालना जिल्हा परिषदेचे अधिकारी हा निधी खर्च करीत नसल्याचे समोर आहे. सन २०१७-१८ मध्ये जि. प. च्या पाणी पुरवठा विभाग, समाज कल्याण विभाग, बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला बाल कल्याण ंिवभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पंचायत समिती विभाग, सिंचन विभाग यासर्व विभागांचा जवळपास २४ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे. यामुळे ग्रामीण भागातील कामे खोळंबली आहेत.ग्रामीण भागातील कामासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करुन दिला जातो. परंतु, मागील वर्षींचा सर्वच विभागांनी अपेक्षित गतीने कामे केली नाही. त्यामुळे शासनाकडून येणारा निधी खर्च करण्यात संबंधित यंत्रणा अक्षरश: अपयशी ठरताना दिसत आहे.सर्व विभागांना निधी उपलब्ध असतानाही कामे अपेक्षित गतीने पूर्ण होत नसल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटु लागल्या आहे.जि.प.: सभेतही अखर्चित निधीवरून चर्चाजिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेतही अखर्चित निधीवरुन सदस्यांनी अधिकाºयांना धारेवर धारले होते. तसेच वारंवार सदस्य हे अखर्चित निधीवरुन चर्चा करतात. परंतु, त्यांचा काहीच परिणाम होताना दिसत नाही.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदfundsनिधी