शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

शिक्षकांचे काम समाज उभारणीचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:19 IST

जो शिक्षक संपूर्ण आयुष्य अध्ययन आणि अध्यापनात व्यतीत करून नवसमाज निर्माण करण्याचे कार्य करतो. त्या शिक्षकांचे निवृत्तीनंतरही समाज उभारणीचे काम अविरतपणे सुरू असते, शासनाच्या वयाच्या निकषानुसार ते सेवानिवृत्त होतात. परंतु त्यांचे कार्य अखेरच्या श्वासापर्यंत सुरूच असते, असे प्रतिपादन आ. विक्रम काळे यांनी केले.

ठळक मुद्देविक्रम काळे : शोभा डहाळे यांना निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : जो शिक्षक संपूर्ण आयुष्य अध्ययन आणि अध्यापनात व्यतीत करून नवसमाज निर्माण करण्याचे कार्य करतो. त्या शिक्षकांचे निवृत्तीनंतरही समाज उभारणीचे काम अविरतपणे सुरू असते, शासनाच्या वयाच्या निकषानुसार ते सेवानिवृत्त होतात. परंतु त्यांचे कार्य अखेरच्या श्वासापर्यंत सुरूच असते, असे प्रतिपादन आ. विक्रम काळे यांनी केले.स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील मराठीच्या प्राध्यापिका शोभा डहाळे यांचा सेवानिवृत्तीबद्दल गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शिवाजी मदन, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव तथा सभापती (पान २ वर)कपिल आकात, प्रा. नारायण बोराडे, प्राचार्य भगवान दिरंगे, प्रा. सुखदेव मांटे, प्रा. सदाशिव कमळकर, प्राचार्य भारत खंदारे, भाऊसाहेब गोरे, अंकुशराव मोरे, पंकज बोराडे, बळीराम कडवे, बबनराव गनणे, भाऊसाहेब कदम यांची उपस्थिती होती.आकात म्हणाले, प्रा. डहाळे यांचे कार्य संस्थेच्या गुणात्मक वाढीसाठी भरीव आहे. यावेळी उपप्राचार्य ए. डी. खरात, प्रा. अच्युत मगर, प्रा. एस. आर. चव्हाण, प्रा. डी. आर. जाधव, प्रा. सनी काकडे, प्रा. मिलींद कुलकर्णी, प्रा. सुभाष खराबे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.