शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

संकटसमयी एकाकी सोडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:42 IST

शेतक-यांनो धीर सोडू नका, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले. जाफ्राबाद तालुक्यातील सातेफळ परिसराचा बुधवारी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते शेतक-यांशी संवाद साधत होते.

टेंभुर्णी: अचानक उदभवलेल्या या नैसर्गिक संकट समयी गारपीट ग्रस्ताना एकाकी सोडणार नाही. शासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहे. शेतक-यांनो धीर सोडू नका, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले. जाफ्राबाद तालुक्यातील सातेफळ परिसराचा बुधवारी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते शेतक-यांशी संवाद साधत होते.यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे, उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, तहसीलदार जे. डी. वळवी, गटविकास अधिकारी रमेश काळे, सभापती साहेबराव कानडजे, गोविंद पंडित, विजय परिहार, संतोष लोखंडे उपस्थित होते.प्रथम निवडुंगा येथील गारपिटीने मयत झालेले वृद्ध आसाराम जगताप यांच्या घरी भेट देऊन खा. दानवे यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शासनातर्फे चार लाख तर भाजपा प्रदेश महाराष्ट्र तर्फे एक लाख अशी एकूण पाच लाखांची आर्थिक मदत खा. दानवे यांच्या हस्ते मृताच्या पत्नीला देण्यात आली. या भेटीत दानवे यांनी सातेफळ, निवडुंगा, पोखरी या भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतक-यांना त्वरित शासन स्तरावरून आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन दिले.