शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आम्ही राजकीय भाषा बोलत नाही, तुम्ही आरक्षण द्या आणि विषय संपवा: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 18:01 IST

मराठा पोरांचे तुम्ही वाटोळं करत आहात, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

- पवन पवार वडीगोद्री (जालना) : मी गोरगरिबांची लढाई लढत आहे. तुम्हाला का वाटते गरिबांचे पोरं मोठे होऊ नये, असा सवाल मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी सरकारला केला. मराठा समाजाच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून मी पुन्हा उपोषण करणार असल्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. अंतरवाली सराटी येथे आज दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जरांगे पुढे म्हणाले, १७ सप्टेंबरपासून माझे उपोषण पुन्हा एकदा सुरू होणार आहे, आपल्या ८ ते ९ मागण्यासाठी हे उपोषण करतोय, मी काही वाईट करत नाही, असे जरांगेंनी म्हटले आहे. ''तुम्ही आरक्षण दिले नाही तर तुम्हाला आमचा कचका कळेल, देवेंद्र फडणवीसांनी ट्रॅप रचला आहे'', असा आरोपही जरांगे यांनी यावेळी केला. फडणवीसांनी काही तज्ञ, काही संघटना, काही अभ्यासक, आमदार, समन्वयक, फोडले आहेत. त्यांच्या सांगण्यावरून काही आमदार जातीमध्ये फुट पाडत आहेत. ही मस्ती जिरवणार, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

आरक्षण मिळण्याच्या आधी ईडब्ल्यूएसमधून मराठा पोरांनी अर्ज दाखल केले. आधी मान्य केलेल ते अर्ज आता रद्द केले आहेत. या पोरांचे तुम्ही वाटोळं करत आहात. फडणवीस तुम्ही मराठ्यांचे पोरं का मारायला लागलात, का त्यांना अडचणीत आणत आहात, असा सवाल जरांगे यांनी फडणवीस यांना केला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना