शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदनसह २५ गावांवर पाणीटंचाईचे सावट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:03 IST

भोकरदन शहरासह २५ गावांना पाणीपुरवठा करणारे दानापूर येथील जुई धरणात केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्याने उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, तहसीलदार संतोष गोरड यांनी बुधवारी धरणाची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन शहरासह २५ गावांना पाणीपुरवठा करणारे दानापूर येथील जुई धरणात केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्याने उपविभागीय अधिकारीहरिश्चंद्र गवळी, तहसीलदार संतोष गोरड यांनी बुधवारी धरणाची पाहणी केली.जुई धरणात आता केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने भोकरदन शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, गटनेते संतोष अन्नदाते यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना भेटून संभाव्य पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी तात्काळ टँकर मंजूर करण्यासाठी निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी बिनवडे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना धरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपअभियंता, मंडळ अधिकारी, तलाठी बुधवारी धरणाची पाहणी करून या धरणात दहा दिवस पाणीपुरवठा होईल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचा अहवाल जिल्हाधिका-यांना पाठविला असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईmonsoon 2018मान्सून 2018