शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

भोकरदनसह २५ गावांवर पाणीटंचाईचे सावट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:03 IST

भोकरदन शहरासह २५ गावांना पाणीपुरवठा करणारे दानापूर येथील जुई धरणात केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्याने उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, तहसीलदार संतोष गोरड यांनी बुधवारी धरणाची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन शहरासह २५ गावांना पाणीपुरवठा करणारे दानापूर येथील जुई धरणात केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्याने उपविभागीय अधिकारीहरिश्चंद्र गवळी, तहसीलदार संतोष गोरड यांनी बुधवारी धरणाची पाहणी केली.जुई धरणात आता केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने भोकरदन शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, गटनेते संतोष अन्नदाते यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना भेटून संभाव्य पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी तात्काळ टँकर मंजूर करण्यासाठी निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी बिनवडे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना धरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपअभियंता, मंडळ अधिकारी, तलाठी बुधवारी धरणाची पाहणी करून या धरणात दहा दिवस पाणीपुरवठा होईल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचा अहवाल जिल्हाधिका-यांना पाठविला असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईmonsoon 2018मान्सून 2018