शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यातील २६ गावांमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:43 IST

भर हिवाळ्यामध्ये जिल्ह्यातील २६ गावे व २ वाड्यांमध्ये पाण्याची समस्या तयार झाली असून सध्या येथे ४५ पाण्याचे टँकर शासनाकडून सुरू करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भर हिवाळ्यामध्ये जिल्ह्यातील २६ गावे व २ वाड्यांमध्ये पाण्याची समस्या तयार झाली असून सध्या येथे ४५ पाण्याचे टँकर शासनाकडून सुरू करण्यात आले आहेत. तर ६७ विहिरी पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.यंदा जालना जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. छोटी-मोठी प्रकल्प आटली आहेत. परिणामी जनावरांच्या चारा, पाण्यासोबत नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या बनली आहे. हिवाळ््यामध्येच पाण्याची समस्या बनली असल्याने येणाऱ्या काळात ही समस्या किती उग्र रूप धारण करेल यांची भीती ग्रामस्थांमध्ये आहे.सध्या स्थितीत २६ गावे व २ वाड्यांमध्ये शासकीय १६ व खासगी २९ असे अकूण ४५ पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. तर ६७ विहिरी पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. ४५ टँकरच्या एकूण ९३ फे-या मंजूर झालेल्या आहेत. शासनाकडे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव येताच त्याला मंजूरी देऊन तत्काळ पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर सुरू करण्यात येत असल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईgovernment schemeसरकारी योजना