शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

जालना जिल्ह्यातील २६ गावांमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:43 IST

भर हिवाळ्यामध्ये जिल्ह्यातील २६ गावे व २ वाड्यांमध्ये पाण्याची समस्या तयार झाली असून सध्या येथे ४५ पाण्याचे टँकर शासनाकडून सुरू करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भर हिवाळ्यामध्ये जिल्ह्यातील २६ गावे व २ वाड्यांमध्ये पाण्याची समस्या तयार झाली असून सध्या येथे ४५ पाण्याचे टँकर शासनाकडून सुरू करण्यात आले आहेत. तर ६७ विहिरी पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.यंदा जालना जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. छोटी-मोठी प्रकल्प आटली आहेत. परिणामी जनावरांच्या चारा, पाण्यासोबत नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या बनली आहे. हिवाळ््यामध्येच पाण्याची समस्या बनली असल्याने येणाऱ्या काळात ही समस्या किती उग्र रूप धारण करेल यांची भीती ग्रामस्थांमध्ये आहे.सध्या स्थितीत २६ गावे व २ वाड्यांमध्ये शासकीय १६ व खासगी २९ असे अकूण ४५ पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. तर ६७ विहिरी पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. ४५ टँकरच्या एकूण ९३ फे-या मंजूर झालेल्या आहेत. शासनाकडे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव येताच त्याला मंजूरी देऊन तत्काळ पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर सुरू करण्यात येत असल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईgovernment schemeसरकारी योजना