शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

उसाच्या वजनावर भरारी पथकाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:43 IST

साखर कारखान्यामध्ये ऊस नेताना वजन मापामध्ये गडबडी करून तोलाई मारली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : साखर कारखान्यामध्ये ऊस नेताना वजन मापामध्ये गडबडी करून तोलाई मारली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जालना जिल्ह्यात पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक हंगाम सुरूअसलेल्या कारखान्यांतील वजनमापांची तपासणी करणार असून, यात दोषी आढळून आल्यास फौजदारी करण्याचे अधिकार या पथकाला असणार आहेत.उसाला अधिक भाव देऊन तोलाईत फसवणूक केली जात असल्याच्या विविध शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तालयात केल्या होत्या.यांचा असेल पथकात समावेशत्या त्या तालुक्याचे तहसीलदार, संबंधित कारखान्याच्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, औरंगाबादचे प्रादेशिक साखर सहसंचालक आणि वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रकांचा समावेश असेल.