शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

उसाच्या वजनावर भरारी पथकाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:43 IST

साखर कारखान्यामध्ये ऊस नेताना वजन मापामध्ये गडबडी करून तोलाई मारली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : साखर कारखान्यामध्ये ऊस नेताना वजन मापामध्ये गडबडी करून तोलाई मारली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जालना जिल्ह्यात पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक हंगाम सुरूअसलेल्या कारखान्यांतील वजनमापांची तपासणी करणार असून, यात दोषी आढळून आल्यास फौजदारी करण्याचे अधिकार या पथकाला असणार आहेत.उसाला अधिक भाव देऊन तोलाईत फसवणूक केली जात असल्याच्या विविध शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तालयात केल्या होत्या.यांचा असेल पथकात समावेशत्या त्या तालुक्याचे तहसीलदार, संबंधित कारखान्याच्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, औरंगाबादचे प्रादेशिक साखर सहसंचालक आणि वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रकांचा समावेश असेल.