शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उसाच्या वजनावर भरारी पथकाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:43 IST

साखर कारखान्यामध्ये ऊस नेताना वजन मापामध्ये गडबडी करून तोलाई मारली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : साखर कारखान्यामध्ये ऊस नेताना वजन मापामध्ये गडबडी करून तोलाई मारली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जालना जिल्ह्यात पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक हंगाम सुरूअसलेल्या कारखान्यांतील वजनमापांची तपासणी करणार असून, यात दोषी आढळून आल्यास फौजदारी करण्याचे अधिकार या पथकाला असणार आहेत.उसाला अधिक भाव देऊन तोलाईत फसवणूक केली जात असल्याच्या विविध शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तालयात केल्या होत्या.यांचा असेल पथकात समावेशत्या त्या तालुक्याचे तहसीलदार, संबंधित कारखान्याच्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, औरंगाबादचे प्रादेशिक साखर सहसंचालक आणि वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रकांचा समावेश असेल.