शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांनी धर्मप्रसाराचे काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST

राजूर : वारकऱ्यांनी गावागावांत जावून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या गाथांचा प्रसार करून धर्मप्रचारकाची भूमिका निभवावी, असे आवाहन ...

राजूर : वारकऱ्यांनी गावागावांत जावून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या गाथांचा प्रसार करून धर्मप्रचारकाची भूमिका निभवावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

राजूर येथे श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सोहळा सुरू आहे. यानिमित्त रविवारी संत संमेलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी ना. दानवे बोलत होते. व्यासपीठावर ज्ञानानंद बाबा, विठ्ठल महाराज जगताप, गणेश देवा, भगवान महाराज यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्राला साधू-संताची भूमी म्हणून ओळखले जाते. संत गाडगेबाबा यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करून खेड्यांतील नागरिकांना एकत्र आणून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्याचप्रमाणे वारकऱ्यांनीसुध्दा खेड्यात जावून धर्म प्रचारकाची भूमिका निभावणे आवश्यक आहे. राजुरेश्वर संस्थानचा अलीकडे झपाट्याने विकास होत असल्याने अल्पावधीत शिर्डी, शेगाव संस्थानच्या धर्तीवर राजुरेश्वर संस्थानचा विकास करण्यास कटिबध्द असल्याचे ना. दानवे म्हणाले. राजुरेश्वर जन्मोत्सवनिमित्त जिल्ह्यात सर्वात मोठा असणारा हरिनाम सोहळा यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्याची परंपरा खंडित होवू नये, म्हणून मोजक्या भाविकांत पार पडत असल्याचे दानवे म्हणाले.

तत्पूर्वी आप्पासाहेब पुंगळे व अर्जुन मांगडे यांच्या वतीने ना. दानवे यांची पेढेतुला व ५०१ नारळ फोडण्यात आले. यावेळी शेषराव जायभाये, सरपंच भाऊसाहेब भुजंग, विष्णू महाराज सास्ते, शिवाजी पुंगळे, गणेश साबळे, प्रशांत दानवे,एकनाथ महाराज, विष्णू राज्यकर, गजानन नागवे, ओंकारसिंह शेखावत, विनोद डवले, पंढरीनाथ करपे, राहुल दरक, आप्पासाहेब पुंगळे, अर्जुन मांगडे, गोरखनाथ कुमकर, भगवान नागवे, श्रीरामपंच पुंगळे, गजानन जामदार, सुदाम पुंगळे यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. ह.भ.प. विष्णू महाराज सास्ते यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

फोटो