शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वक्फचा जमीन घोटाळा कोट्यवधींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:42 IST

: राज्यातील वक्फ बोर्डाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जमिन घोटाळा झाल्याचे तपासांती उघड झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यातील वक्फ बोर्डाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जमिन घोटाळा झाल्याचे तपासांती उघड झाले आहे. हा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणारे जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी हे असून येत्या आठवडाभरात दोषी आढळलेल्या वक्फ बोर्डाच्या आजी व माजी सदस्यांवर आता चौकशीनंतर आठवड्याभरात गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे शब्बीर अन्सारी यांनी सांगितले.गेल्या पन्नास वर्षांपासून वक्फ बोर्डाच्या राज्यातील हजारो एकर जमिनी चुकीच्या पध्दतीने नियमबाह्यरीत्या विक्री झाल्या आहेत. राज्यात वक्फची जवळपास ९३ हजार एक जमिन असून जवळपास १ लाख स्थावर मालमत्ता आहे. गेल्या वर्षभरापासून आपण तहरिफ औकाफ या संस्थेच्या माध्यमातून या घोटाळ्याची पाळेमुळे खोदण्याच्या प्रकरणात लक्ष घातले. लोकांच्या मागणीस्तव आपण या प्रकरणात लक्ष घातल्याचे अन्सारी यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.साधारणपणे वर्षभरापूर्वी आपण राज्याच्या प्रधान सचिवांकडे तसेच मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या. या संदर्भातील आवश्यक असणारे पुरावे सादर केले.जालन्यात तीन हजार एकर जमीनजालना शहर व परिसरात जवळपास तीन हजार एकर जमीन ही वक्फ बोर्डाची आहे. यावर अनेकांनी अतिक्रमण करून ती चुकीच्या पध्दतीने नावावर करून घेतली आहे. यामध्ये सविस्तर चौकशी आणि सरकारने कारवाई केल्यास मोठ्या प्रमाणावर घोटाळा समोर येऊन वक्फ बोर्डाला यातून मोठे उत्पन्न मिळू शकते. परंतु यासाठी मोठी हिंमत दाखवावी लागणार आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीSocialसामाजिक