शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

जालन्यातील घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 12:02 IST

फळे/ भाज्या : जालन्यातील बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव स्थिर

जालन्यातील बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव स्थिर असले तरी, टोमॅटोच्या दरात अल्पशी वाढ झाली आहे, तर पत्ताकोबी थेट १० रुपये किलोवर पोहोचली आहे. सिमला मिरचीच्या घाऊक दरात १० रुपयांची वाढ झाली आहे.

घाऊक बाजारपेठेत वांगी आणि टोमॅटोचे भाव हे १५० रुपये, २०० रुपये कॅरेट असून, कोथिंबीर, मेथी १०० ते १२० रुपये शंभरजुडी हे भाव गेल्या दोन महिन्यांपासून कायम आहेत. काकडीचे दर २०० ते २५० रुपये कॅरेट आहेत. गवार २० रुपये किलो आहेत. आता चातुर्मास संपत आला असून, चातुर्मास संपताच कांदा आणि लसणाचे दर वाढतील, असे सांगण्यात आले. आज कांदा ६०० ते ११०० रुपये क्विंटल होता.

सध्या बाजारात पेरूची मोठी आवक वाढली असून, भाव ३० ते ५० रुपये किलोवर पोहोचले आहेत. सध्या हिवाळा असल्याने सफरचंदाला मोठी मागणी असून, मोसंबी, संत्रा आदींची मागणी मात्र घटल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी